ETV Bharat / state

राखीव वनजमीनीवर अतिक्रमण, शिर्डीमध्ये 30 जणांवर वनविभागाची कारवाई

कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात वनविभागाची राखीव वनजमीन आहे. या ठिकाणी गुरुवारी वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवड करण्यासाठी आले होते. त्यावेळी येथे अतिक्रमण केलेल्या लोकांनी त्यांना वृक्षरोपण करण्यास विरोध केला.

author img

By

Published : Jul 13, 2019, 4:55 AM IST

राखीव वनजमीनीवर अतिक्रमण, शिर्डीमध्ये 30 जणांवर वनविभागाची कारवाई

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात वनविभागाच्या राखीव जमीनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याप्रकरणी 30 जणांवर वनविभागाने कारवाई केली आहे. या 30 जणांनी अतिक्रमण करण्याबरोबरच विभागाच्या अधिकाऱ्यांना वृक्षरोपण करण्यास विरोध केल्यामुळे यांच्यावर वन खात्याच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

राखीव वनजमीनीवर अतिक्रमण, शिर्डीमध्ये 30 जणांवर वनविभागाची कारवाई

कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात वनविभागाची राखीव वनजमीन आहे. या ठिकाणी गुरुवारी वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवड करण्यासाठी आले होते. त्यावेळी येथे अतिक्रमण केलेल्या लोकांनी त्यांना वृक्षरोपण करण्यास विरोध केला. वनविभागाकडून 23 महिला आणी 7 पुरुष अशा 30 जणांवर वन विभागाच्या कलमानुसार कारवाई केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासुन अनेक कुटुंबांनी करंजी येथे वनविभागाच्या जमीनीवर बेकायदेशीर वास्तव्य केले होते. वनविभागाकडून या कुटुंबीयांना अनेक वेळा सुचना देऊनही अतिक्रमण न हटवल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मुळे वन जमीनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांना मोठी चपराक बसणार आहे.

अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात वनविभागाच्या राखीव जमीनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्याप्रकरणी 30 जणांवर वनविभागाने कारवाई केली आहे. या 30 जणांनी अतिक्रमण करण्याबरोबरच विभागाच्या अधिकाऱ्यांना वृक्षरोपण करण्यास विरोध केल्यामुळे यांच्यावर वन खात्याच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

राखीव वनजमीनीवर अतिक्रमण, शिर्डीमध्ये 30 जणांवर वनविभागाची कारवाई

कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात वनविभागाची राखीव वनजमीन आहे. या ठिकाणी गुरुवारी वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवड करण्यासाठी आले होते. त्यावेळी येथे अतिक्रमण केलेल्या लोकांनी त्यांना वृक्षरोपण करण्यास विरोध केला. वनविभागाकडून 23 महिला आणी 7 पुरुष अशा 30 जणांवर वन विभागाच्या कलमानुसार कारवाई केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासुन अनेक कुटुंबांनी करंजी येथे वनविभागाच्या जमीनीवर बेकायदेशीर वास्तव्य केले होते. वनविभागाकडून या कुटुंबीयांना अनेक वेळा सुचना देऊनही अतिक्रमण न हटवल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मुळे वन जमीनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांना मोठी चपराक बसणार आहे.

Intro:




Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR _ कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात वनविभागाच्या राखीव जमीनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्यामुळे तसेच वन विभागाच्या अधिकार्यांना वृक्षरोपणा पासुन मज्जाव केल्याने 30 जणांवर वन खात्याच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे...

VO_ कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात वनविभागाची राखीव वनजमीन आहे..गुरुवारी या जमीनीवर वनविभागाचे अधिकारी वृक्ष लागवड करण्यासाठी गेले असता तेथे अतिक्रमण केलेल्या लोकांनी त्यांना मज्जाव केला त्यामुळे वनविभागाच्या वतीने 23 महिला आणी 7 पुरुष अशा 30 जणांवर वन विभागाच्या कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे....

BITE _सहायक वन संरक्षक आर जी देवखीळे

VO _गेल्या काही दिवसांपासुन काही कुटुंबांनी करंजी येथे वनविभागाच्या जमीनीवर बेकायदेशीर वास्तव्य केल होत वन खात्याच्या मार्फत अनेक वेळा सुचना देऊन ही अतिक्रमण न हटवल्यामुळे सदर कारवाई करण्यात आली आहे.या कारवाई मुळे वन जमीनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करनार्यानवर मोठी चपराक बसणार आहे....Body:MH_AHM_Shirdi_Forest Department Action_11_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Forest Department Action_11_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.