ETV Bharat / city

ठाणे रेल्वे स्थानकात दुरूस्तीचे काम सुरू - shahabaz shaikh

शुक्रवारी पावसाने झोडपल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकावरील पायऱ्यांना धबधब्याचे रूप आले होते. सध्या ते दुरूस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.

काम सुरू असतानाचे छायाचित्र
author img

By

Published : Jun 29, 2019, 3:40 PM IST

ठाणे - काल झालेल्या मुसळधार पावसात माध्यरेल्वेची वाहतूक संथ झाली होती. ठाणे रेल्वे स्थानकातील पायऱ्यांना धबधब्याचे रूप आले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून स्थानकामध्ये दुरुस्तीकाम सुरू करण्यात आले आहे.

काम सुरू असतानाचे छायाचित्र

कालमध्ये ठाण्याच्या फलाट क्र. १ वरील शिड्यांवरील वाहणाऱ्या पाण्याचे स्वरूप हे धबधब्या सारखे झाले होते. पाणी हे रेल्वे रुळावर साचायला लागले होते. याची दखल आता मध्य रेल्वेने घेतली असून या ठिकाणी पाण्याची वाट देऊन नाला काढण्याचे काम सुरू केले आहे. शिड्यांवरून चालताना काल रेल्वे प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला होता. काल रेल्वेच्या हद्दीबाहेरून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे पायऱ्यांवर धबधबा झाल्याचे दिसत होते. आज रेल्वे प्रशासनाने एका दिवसानंतर प्रवाशांच्या त्रासाची दखल घेत कामाला सुरुवात केली आहे.

ठाणे - काल झालेल्या मुसळधार पावसात माध्यरेल्वेची वाहतूक संथ झाली होती. ठाणे रेल्वे स्थानकातील पायऱ्यांना धबधब्याचे रूप आले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून स्थानकामध्ये दुरुस्तीकाम सुरू करण्यात आले आहे.

काम सुरू असतानाचे छायाचित्र

कालमध्ये ठाण्याच्या फलाट क्र. १ वरील शिड्यांवरील वाहणाऱ्या पाण्याचे स्वरूप हे धबधब्या सारखे झाले होते. पाणी हे रेल्वे रुळावर साचायला लागले होते. याची दखल आता मध्य रेल्वेने घेतली असून या ठिकाणी पाण्याची वाट देऊन नाला काढण्याचे काम सुरू केले आहे. शिड्यांवरून चालताना काल रेल्वे प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला होता. काल रेल्वेच्या हद्दीबाहेरून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे पायऱ्यांवर धबधबा झाल्याचे दिसत होते. आज रेल्वे प्रशासनाने एका दिवसानंतर प्रवाशांच्या त्रासाची दखल घेत कामाला सुरुवात केली आहे.

Intro:कालच्या पावसात माध्यरेल्वेचे वाहतूक संथ करणारा पायऱ्यांचा धबधबा दुरुस्तीकाम सुरू एका दिवसाने आली रेल्वे प्रशासनाला जागBody:Anchor : कालमध्ये ठाण्याच्या फलाट क्रमांक 1 वरील शिड्यांवरील वाहणाऱ्या पाण्याचे स्वरूप हे धबधब्या सारखे झाले होते .आणि पाणी हे रेल्वे रुळावर साचायल लागले होते.याची दखल आता मध्य रेल्वे ने घेतली असून सदर ठिकाणी पाण्याची वाट देऊन नाला काढण्याचे काम सुरू केले आहे .शिड्यांवरून चालताना काल रेल्वे प्रवाशांना याचा नाहक त्रास झाला होता. काल रेल्वेच्या हद्दीबाहेरून येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे पायऱ्यांवर धबधबा झाल्याचे दिसत होते .आज रेल्वे प्रशासनाने एका दिवसानंतर प्रवाशांच्या त्रासाची दखल घेत कामाला सुरुवात केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.