ETV Bharat / city

३७० नंतर काश्मीरमध्ये अनेक कायदे लागू होतील - रवी शंकर प्रसाद - nagpur

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या कुठल्याही आरोपावर मी टिप्पणी करू इच्छित नाही. मात्र, पाकिस्तानकडून कुठल्याही दहशतवादी हालचाली करण्यात आल्या तर त्याचे भारतातर्फे सडेतोड उत्तर दिले जाईल, असे ही ते म्हणाले.

३७० नंतर काश्मीर मध्ये अनेक कायदे लागू होतील - रवी शंकर प्रसाद
author img

By

Published : Aug 17, 2019, 2:18 PM IST

नागपूर - काश्मीरमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी कायदे नव्हते, बाल विवाह प्रतिबंधन असे अनेक कायदे नव्हते. मात्र, ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर मध्ये हे सर्व कायदे लागू झालेत, अशी माहिती केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी नागपुरात दिली. केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय काश्मीरच्या सामान्य जनतेच्या हिताचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

३७० नंतर काश्मीर मध्ये अनेक कायदे लागू होतील - रवी शंकर प्रसाद


पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या कुठल्याही आरोपावर मी टिप्पणी करू इच्छित नाही. मात्र, पाकिस्तानकडून कुठल्याही दहशतवादी हालचाली करण्यात आल्या तर त्याचे भारताकडून सडेतोड उत्तर दिले जाईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाच्या सुरक्षेकडे सतर्कतेने लक्ष दिले जात आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. राज्य विधी न्याय मंडळ प्राधिकरणाच्या अखिल भारतीय परिषदेत ते उपस्थित होते.

नागपूर - काश्मीरमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधासाठी कायदे नव्हते, बाल विवाह प्रतिबंधन असे अनेक कायदे नव्हते. मात्र, ३७० रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीर मध्ये हे सर्व कायदे लागू झालेत, अशी माहिती केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी नागपुरात दिली. केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय काश्मीरच्या सामान्य जनतेच्या हिताचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

३७० नंतर काश्मीर मध्ये अनेक कायदे लागू होतील - रवी शंकर प्रसाद


पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या कुठल्याही आरोपावर मी टिप्पणी करू इच्छित नाही. मात्र, पाकिस्तानकडून कुठल्याही दहशतवादी हालचाली करण्यात आल्या तर त्याचे भारताकडून सडेतोड उत्तर दिले जाईल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाच्या सुरक्षेकडे सतर्कतेने लक्ष दिले जात आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली. राज्य विधी न्याय मंडळ प्राधिकरणाच्या अखिल भारतीय परिषदेत ते उपस्थित होते.

Intro:नागपूर

३७० नंतर काश्मीर मध्ये अनेक कायदे लागू होतील; दहशतवादी हालचाली झाल्यास भरता तर्फे योग्य उत्तर दिलं जाईल



काश्मीर मध्ये भ्रष्ट्राचार प्रतिबंधना साठी कायदे नव्हते बाल विवाह प्रतिबंधन अशे अनेक कायदे नव्हते
३७० रद्द करण्यात आल्या नंतर जम्मू काश्मीर मध्ये सर्व कायदे लागू होतील अशी माहिती केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी नगपुरात दिली तसच केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय कश्मीर च्या सामान्य जनतेच्या हिताचा आहे. Body:असही त्यांनी सांगितलं पाकिस्थानचे पंतप्रधान इमरान खान च्या कुठल्याही आरोपावर मी टिप्पणी करू इच्छित नाही मात्र पाकिस्थान कडून कुठल्याही दहशतवादी हालचाली करण्यात आल्या तर त्याच भारता तर्फ़े सडेतोड उत्तर दिलं जाईल पंतप्रधान मोदींचा नैतृत्वात देशाच्या सुरक्षे कडे सतर्कतेंनी लक्ष दिलं जातंय अशी माहिती देखील त्यांनी दिली राज्य विधी न्याय मंडळ प्राधिकरनाच्या अखिल भारतीय परिषदेत ते उपस्थित होते


बाईट- रवी शंकर प्रसाद, केंद्रीय कायदे मंत्री,
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.