ETV Bharat / business

बँकांच्या शाखा सुरू राहणार, एटीएममध्येही पुरेसा पैसा - निर्मला सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व खासगी आणि सरकारी बँकांच्या प्रमुखांशी शनिवारी चर्चा केली आहे.

author img

By

Published : Mar 30, 2020, 7:55 PM IST

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन

नवी दिल्ली - लॉकडाऊनच्या काळात बँकांच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत. तर एटीएममध्ये पुरेसे पैसे असणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत सर्व बँकांच्या शाखा सुरू असल्याचे सांगितले. बँकांचे प्रतिनिधी कार्यरत आहेत.

  • All banks are ensuring that their branches are kept open, ATMs filled up & are working. Banking correspondents are active. Social distancing is respected & sanitizers are provided where necessary. Just in case, any assistance/clarification is required contact @DFSFightsCorona

    — Nirmala Sitharaman (@nsitharaman) March 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व खासगी आणि सरकारी बँकांच्या प्रमुखांशी शनिवारी चर्चा केली आहे. बँकांचे कामकाज सुरळित राहण्याकरता आणि चलनाचा पुरेसा राहण्यासाठी त्यांनी सूचना केल्या आहेत. सर्व बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांना जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधण्याच्या सूचनाही केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.

हेही वाचा-संचारबंदी परिणाम : ...म्हणून घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढली

नवी दिल्ली - लॉकडाऊनच्या काळात बँकांच्या सर्व शाखा सुरू राहणार आहेत. तर एटीएममध्ये पुरेसे पैसे असणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करत सर्व बँकांच्या शाखा सुरू असल्याचे सांगितले. बँकांचे प्रतिनिधी कार्यरत आहेत.

  • All banks are ensuring that their branches are kept open, ATMs filled up & are working. Banking correspondents are active. Social distancing is respected & sanitizers are provided where necessary. Just in case, any assistance/clarification is required contact @DFSFightsCorona

    — Nirmala Sitharaman (@nsitharaman) March 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्व खासगी आणि सरकारी बँकांच्या प्रमुखांशी शनिवारी चर्चा केली आहे. बँकांचे कामकाज सुरळित राहण्याकरता आणि चलनाचा पुरेसा राहण्यासाठी त्यांनी सूचना केल्या आहेत. सर्व बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांना जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधण्याच्या सूचनाही केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.

हेही वाचा-संचारबंदी परिणाम : ...म्हणून घरगुती गॅस सिलिंडरची मागणी वाढली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.