ETV Bharat / bharat

Political Revenge : बंगाल मधे हिंसाचार 5 पेक्षा जास्त घरे जाळली 12 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Mar 22, 2022, 3:03 PM IST

Updated : Mar 22, 2022, 3:21 PM IST

पश्चिम बंगालच्या (West Bengal) बीरभूम जिल्ह्यातील बारशाल ग्रामपंचायतीचे तृणमूल काँग्रेसचे उपप्रमुख वडू शेख यांचा सोमवारी एका हल्यात मृत्यू झाला. शेख यांच्या अनुयायांनी सकाळपासूनच गावात हिंसाचार केला (Violence broke out in the village) यात अनेक घरांना आग लावण्यात आली. (burns more than 5 houses) अग्निशमन दलाने आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढले (killing 12 people) आहेत. बचावकार्य सुरू असुन आणखी मृतदेह बाहेर काढण्याची शक्यता आहे.

Violence in Bengal
बंगाल मधे हिंसाचार

रामपुरहाट: तृणमूल काॅंग्रेसचे (Trinamool Congress) उपप्रमुख वडू शेख यांच्या मृत्यूमुळे रामपुरहाटमधील बोगतुई गाव पेटले आहे. मंगळवारी सकाळी शेख यांच्या अनुयायांनी गावात हिंसाचार केला. अनेक घरांना आग लावली यात 12 लोक ठार झाल्याचे समोर (burns more than 5 houses, killing 12 people) आले आहे. जाळलेल्या घरातून एकापाठोपाठ एक मृतदेह बाहेर पडत असल्याने तणावाचे वातावरण आहे. या घटनेत आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. गावात पोलिसांची गस्त सुरू आहे तसेचा घटनेचा चौकशीसाठी सीआयडीचे शिष्टमंडळ आणि फॉरेन्सिक टीमचे प्रतिनिधीही घटनास्थळी जात आहेत.

बंगाल मधे हिंसाचार

सध्या 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तेथे आणखी मृतदेह असण्याची भीती पोलीस आणि अग्निशमन दलाला आहे. अग्निशमन आणि बचावकार्य सुरू आहे. शेख सोमवारी हल्ल्यात ठार झाले. ते संध्याकाळी नगरपालिकेच्या कॉर्नरवर उभे होते. त्यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या 5 हल्लेखोरांनी शेख यांच्यावर हल्ला केला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचा निषेध म्हणून शेख यांच्या अनुयायांनी आदल्या रात्रीपासूनच दंगल सुरू केली. अनेक घरांना आग लावली

हेही वाचा : Heart Wrenching Event: आईने दोन वर्षांच्या मुलीला मारुन ओव्हनमध्ये लपवले

रामपुरहाट: तृणमूल काॅंग्रेसचे (Trinamool Congress) उपप्रमुख वडू शेख यांच्या मृत्यूमुळे रामपुरहाटमधील बोगतुई गाव पेटले आहे. मंगळवारी सकाळी शेख यांच्या अनुयायांनी गावात हिंसाचार केला. अनेक घरांना आग लावली यात 12 लोक ठार झाल्याचे समोर (burns more than 5 houses, killing 12 people) आले आहे. जाळलेल्या घरातून एकापाठोपाठ एक मृतदेह बाहेर पडत असल्याने तणावाचे वातावरण आहे. या घटनेत आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. गावात पोलिसांची गस्त सुरू आहे तसेचा घटनेचा चौकशीसाठी सीआयडीचे शिष्टमंडळ आणि फॉरेन्सिक टीमचे प्रतिनिधीही घटनास्थळी जात आहेत.

बंगाल मधे हिंसाचार

सध्या 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तेथे आणखी मृतदेह असण्याची भीती पोलीस आणि अग्निशमन दलाला आहे. अग्निशमन आणि बचावकार्य सुरू आहे. शेख सोमवारी हल्ल्यात ठार झाले. ते संध्याकाळी नगरपालिकेच्या कॉर्नरवर उभे होते. त्यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या 5 हल्लेखोरांनी शेख यांच्यावर हल्ला केला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचा निषेध म्हणून शेख यांच्या अनुयायांनी आदल्या रात्रीपासूनच दंगल सुरू केली. अनेक घरांना आग लावली

हेही वाचा : Heart Wrenching Event: आईने दोन वर्षांच्या मुलीला मारुन ओव्हनमध्ये लपवले

Last Updated : Mar 22, 2022, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.