ETV Bharat / bharat

Mahbooba Mufti on Amarnath Yatra: यात्रेच्या नावाखाली लोकांना त्रास देऊ नये - महबूबा मुफ्ती

author img

By

Published : Jun 30, 2022, 8:02 PM IST

अमरनाथ यात्रे ( Amarnath Yatra ) दरम्यान यात्रेकरूंसाठी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर आणि पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवर चिंता व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अमरनाथ यात्रेतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा आणि वाहतुकीला विशेषत: मालवाहू वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.

Mahbooba Mufti
Mahbooba Mufti

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती ( PDP President Mehbooba Mufti ) यांनी अमरनाथ यात्रे दरम्यान यात्रेकरूंसाठी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर आणि पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवर चिंता व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अमरनाथ यात्रे ( Amarnath Yatra ) तील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा आणि वाहतुकीला विशेषत: मालवाहू वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.

Mahbooba Mufti
Mahbooba Mufti

मेहबूबा यांनी ट्विटरवर ( Mehbooba Twitte )म्हटले आहे की, "काश्मीरमध्ये शेळ्या आणि मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची वाहतूक थांबवली ( Trucks carrying goats and sheep stopped ) आहे. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास ( people facing problem ) होत आहे." प्रशासन याची दखल घेईल आणि ईदच्या पार्श्वभूमीवर मालवाहू ट्रकची वाहतूक व्यवस्थित करेल, अशी आशा आहे. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मेहबुबा पुढे म्हणाल्या, "यात्रेकरूंच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज मला समजते, परंतु या संदर्भात अनावश्यक पावले उचलणे आणि अनागोंदी कारभार करणे हे चांगले ठरत नाही." महामार्गावर ठिकठिकाणी दिल्या गेलेल्या जनावरांच्या बळींचे भरलेले ट्रक थांबवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन आणि केंद्र सरकारने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे हे उल्लेखणीय असल्याचही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Floods in Assam: आसाममध्ये पूरस्थिती हाताबाहेर! मृतांची संख्या 150 च्या पुढे; मदतकार्य सुरूच

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती ( PDP President Mehbooba Mufti ) यांनी अमरनाथ यात्रे दरम्यान यात्रेकरूंसाठी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर आणि पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवर चिंता व्यक्त केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अमरनाथ यात्रे ( Amarnath Yatra ) तील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा आणि वाहतुकीला विशेषत: मालवाहू वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.

Mahbooba Mufti
Mahbooba Mufti

मेहबूबा यांनी ट्विटरवर ( Mehbooba Twitte )म्हटले आहे की, "काश्मीरमध्ये शेळ्या आणि मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची वाहतूक थांबवली ( Trucks carrying goats and sheep stopped ) आहे. त्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास ( people facing problem ) होत आहे." प्रशासन याची दखल घेईल आणि ईदच्या पार्श्वभूमीवर मालवाहू ट्रकची वाहतूक व्यवस्थित करेल, अशी आशा आहे. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मेहबुबा पुढे म्हणाल्या, "यात्रेकरूंच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज मला समजते, परंतु या संदर्भात अनावश्यक पावले उचलणे आणि अनागोंदी कारभार करणे हे चांगले ठरत नाही." महामार्गावर ठिकठिकाणी दिल्या गेलेल्या जनावरांच्या बळींचे भरलेले ट्रक थांबवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन आणि केंद्र सरकारने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे हे उल्लेखणीय असल्याचही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Floods in Assam: आसाममध्ये पूरस्थिती हाताबाहेर! मृतांची संख्या 150 च्या पुढे; मदतकार्य सुरूच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.