ETV Bharat / bharat

निलाद्री बिजे : भगवान जगन्नाथांसाठी उघडणार नाही श्रीमंदिरचे दार, जाणून घ्या काय आहे परंपरा ?

author img

By

Published : Jul 23, 2021, 7:56 PM IST

इस अनुष्ठान के तहत 'गोटी पहंडी' के जरिए एक के बाद एक मूर्तियों को रथों से निकालकर मंदिर में प्रवेश कराया जाएगा. पहले भगवान बलभद्र और फिर देवी सुभद्रा को श्रीमंदिर में प्रवेश कराया जाएगा. वहीं, भगवान श्रीजगन्नाथ को श्रीमंदिर के भीतर ले जाने से पहले उनके सेवायतों द्वारा एक पारंपारिक रिवाज पूरा किया जाएगा.

lord jagannath
lord jagannath

पुरी - ओडिशामधील पुरीतील भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या अधरपणा (adharpana) विधीनंतर आज उत्सवमूर्ती श्रीमंदिरात प्रवेश करतील. या विधीला 'निलाद्री बिजे' (niladri bije) असे म्हटले जाते. हा विधी प्रसिद्ध रथयात्रेचा (rathyatra) अंतिम विधी असतो. शुक्रवार सायंकाळी तिन्ही देव श्रीमंदिरात प्रवेश करण्याचा विधी सुरू झाला आहे. यानंतर तिन्ही भगवान आपल्या रत्नजडित सिंहासनावर विराजमान होतील.

या विधीनुसार 'गोटी पहंडी' च्या माध्यमातून एक-एक करून मूर्तींना रथातून बाहेर काढून मंदिरात प्रवेश केला जाईल. पहिल्यांदा भगवान बलभद्र व त्यानंतर देवी सुभद्रा यांना मंदिरात आणले जाईल. तर भगवान श्री जगन्नाथ यांना मंदिरात आणण्याआधी आणखी एक विधी केला जाईल.

रथयात्रामध्ये श्रीजगन्नाथ महालक्ष्मीला बोलावत नाहीत. त्यामुळे देवी नाराज असते. त्यामुळे जेव्हा श्रीजगन्नाथ यात्रेवरून परत येतात तेव्हा देवी त्यांना रोखते व त्यांना आत येऊ देत नाही. त्यांचा राग घालवण्याच्या परंपरेला मंदिराच्या 'जय विजय द्वार' (jay vijay dwar) येथे पार पाडले जाते. श्रीजगन्नाथ व त्यांची पत्नी महालक्ष्मी यांना या द्वारपर्यंत आणले जाते व येथे मां महालक्ष्मीचा राग दूर केला जातो. त्यानंतर श्रीजगन्नाथ देवीला नवीन वस्त्र व रसगुल्ला देतात आणि मंदिरात प्रवेश करतात.

कोविड -19 महामारीमुळे सलग दूसऱ्या वर्षी भाविकांना या रथयात्रेत सामील होता आलेले नाही. जगभरातील कोट्यवधी भाविकांनी टेलिव्हिजनवर भगवान जगन्नाथाचे दर्शन केले.

पुरी - ओडिशामधील पुरीतील भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या अधरपणा (adharpana) विधीनंतर आज उत्सवमूर्ती श्रीमंदिरात प्रवेश करतील. या विधीला 'निलाद्री बिजे' (niladri bije) असे म्हटले जाते. हा विधी प्रसिद्ध रथयात्रेचा (rathyatra) अंतिम विधी असतो. शुक्रवार सायंकाळी तिन्ही देव श्रीमंदिरात प्रवेश करण्याचा विधी सुरू झाला आहे. यानंतर तिन्ही भगवान आपल्या रत्नजडित सिंहासनावर विराजमान होतील.

या विधीनुसार 'गोटी पहंडी' च्या माध्यमातून एक-एक करून मूर्तींना रथातून बाहेर काढून मंदिरात प्रवेश केला जाईल. पहिल्यांदा भगवान बलभद्र व त्यानंतर देवी सुभद्रा यांना मंदिरात आणले जाईल. तर भगवान श्री जगन्नाथ यांना मंदिरात आणण्याआधी आणखी एक विधी केला जाईल.

रथयात्रामध्ये श्रीजगन्नाथ महालक्ष्मीला बोलावत नाहीत. त्यामुळे देवी नाराज असते. त्यामुळे जेव्हा श्रीजगन्नाथ यात्रेवरून परत येतात तेव्हा देवी त्यांना रोखते व त्यांना आत येऊ देत नाही. त्यांचा राग घालवण्याच्या परंपरेला मंदिराच्या 'जय विजय द्वार' (jay vijay dwar) येथे पार पाडले जाते. श्रीजगन्नाथ व त्यांची पत्नी महालक्ष्मी यांना या द्वारपर्यंत आणले जाते व येथे मां महालक्ष्मीचा राग दूर केला जातो. त्यानंतर श्रीजगन्नाथ देवीला नवीन वस्त्र व रसगुल्ला देतात आणि मंदिरात प्रवेश करतात.

कोविड -19 महामारीमुळे सलग दूसऱ्या वर्षी भाविकांना या रथयात्रेत सामील होता आलेले नाही. जगभरातील कोट्यवधी भाविकांनी टेलिव्हिजनवर भगवान जगन्नाथाचे दर्शन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.