ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करू - राजनाथ सिंह

author img

By

Published : Nov 30, 2019, 1:07 PM IST

Updated : Nov 30, 2019, 5:04 PM IST

कोणत्याही देशाचा भूभाग बळकावणे हा भारताचा उद्देश नाही. मात्र, आमच्या सीमेवर आक्रमण केले, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 137 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

national defence academy
राजनाथ सिंह

पुणे - कोणत्याही देशाचा भूभाग बळकावणे हा भारताचा उद्देश नाही. मात्र, आमच्या सीमेवर आक्रमण केले, तर आम्ही शांज बसणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या137 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 137 वा दीक्षांत समारंभाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते.

हेही वाचा - हीच ती वेळ ; महाविकासआघाडीला आज पेलवावे लागणार बहुमताचे 'शिवधनुष्य'

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 137 वा दीक्षांत समारंभ आज पुण्यात पार पडला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दीक्षांत समारंभाला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगभर उघडकीस आला आहे. मात्र, पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे. आमच्या सीमेवर आक्रमण केले, तर आम्ही शांत बसणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

पुणे - कोणत्याही देशाचा भूभाग बळकावणे हा भारताचा उद्देश नाही. मात्र, आमच्या सीमेवर आक्रमण केले, तर आम्ही शांज बसणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या137 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 137 वा दीक्षांत समारंभाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते.

हेही वाचा - हीच ती वेळ ; महाविकासआघाडीला आज पेलवावे लागणार बहुमताचे 'शिवधनुष्य'

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा 137 वा दीक्षांत समारंभ आज पुण्यात पार पडला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दीक्षांत समारंभाला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जगभर उघडकीस आला आहे. मात्र, पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे. आमच्या सीमेवर आक्रमण केले, तर आम्ही शांत बसणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Intro:Pune:-
*पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करू - राजनाथ सिंह*

कोणताही देशाचा भूभाग बळकावणे हा भारताचा उद्देश नाही पण आमच्या सीमेवर आक्रमण केले तर ते खपवून घेतले जाणार नाही..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटणीतीमुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद
जगभर उघडकीस आला आहे..पाकिस्तानकडून होणाऱ्या छुप्या युद्धाचा सामना करन्यासाठी भारतीय लष्कर सक्षम असल्याचे सांगत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा दिला..

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए ) येथील 137 व्या दीक्षांत समारंभाची पाहणी (रिविव्ह) केल्यानंतर त्यांनी छात्रना उद्देशून भाषण केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एनडीए मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.Body:..Conclusion:..
Last Updated : Nov 30, 2019, 5:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.