ETV Bharat / bharat

आता सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार बँकेचे व्यवहार; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

१ जूनपासून ग्राहकांना बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार आहे.

author img

By

Published : May 28, 2019, 11:35 PM IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, १ जूनपासून ग्राहकांना बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार आहे.

याआधी ग्राहकांसाठी ४ वाजून ३० वाजेपर्यंतच बँकेत व्यवहार करता येत होते. यामुळे बँकेत जावून व्यवहार करणाऱ्या अनेक ग्राहकांची गैरसोय होत होती. आता नवीन नियमानुसार ६ वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे. यामुळे ग्राहकांची व्यवहारासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) अंतर्गत ग्राहकांसाठी बँकेच्या व्यवहाराचा वेळ वाढवला आहे. आता नवीन नियमानुसार, १ जूनपासून ग्राहकांना बँकेत ६ वाजेपर्यंत पैशांचा व्यवहार करता येणार आहे.

याआधी ग्राहकांसाठी ४ वाजून ३० वाजेपर्यंतच बँकेत व्यवहार करता येत होते. यामुळे बँकेत जावून व्यवहार करणाऱ्या अनेक ग्राहकांची गैरसोय होत होती. आता नवीन नियमानुसार ६ वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे. यामुळे ग्राहकांची व्यवहारासाठी अधिकचा वेळ मिळणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.