ETV Bharat / bharat

'उत्तर प्रदेशात जंगलराज': दलित, महिलांवरील अत्याचारामुळे राहुल, प्रियंका गांधी संतप्त

उत्तर प्रदेशात दलित आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चांगलेच संतप्त झाले. उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याची टीका त्यांनी केली.

author img

By

Published : Aug 17, 2020, 4:17 PM IST

delhi
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षनेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर सोमवारी जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात दलित आणि महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहेे. त्यामुळे उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याचा हल्लाबोल कॉंग्रेस नेत्यांनी केला.

  • यूपी में जातीय हिंसा और बलात्कार का जंगलराज चरम पर है।

    अब एक और भयानक घटना- सरपंच सत्यमेव ने दलित होकर ‘ना’ कहा जिसके कारण उनकी हत्या कर दी गयी।

    सत्यमेव जी के परिवारजनों को संवेदनाएँ।https://t.co/Fl3ygHUFle

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आझमगड जिल्ह्यातील बासगाव येथील दलित सरपंचावर हल्ला करण्यात आला. तसेच सत्यमेव या आणखी एका दलित सरपंचाची हत्या करण्यात आली. त्यामुळे राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.

  • बुलंदशहर की घटना यूपी में कानून के डर के खात्मे और महिलाओं के लिए फैले असुरक्षा के माहौल को दिखाती है।

    ऐसा प्रतीत होता है कि प्रशासन छेड़खानी की घटनाओं को गंभीरता से नहीं लेता।

    इसके लिए व्यापक फेरबदल की जरूरत है। महिलाओं पर होने वाले हर तरह के अपराध पर जीरो टॉलरेंस होना चाहिए।

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रियंका गांधी-वाड्रा यांनी देखील सोशल माध्यमातून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. अगोदर बुलंदशहर, हापूर, लखीमपूर खिरी, आणि आता गोरखपूरमध्ये महिलांवर अत्याचार करण्यात आले. सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली आहे.

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षनेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर सोमवारी जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशात दलित आणि महिला अत्याचारात सातत्याने वाढ होत आहेे. त्यामुळे उत्तर प्रदेशात जंगलराज असल्याचा हल्लाबोल कॉंग्रेस नेत्यांनी केला.

  • यूपी में जातीय हिंसा और बलात्कार का जंगलराज चरम पर है।

    अब एक और भयानक घटना- सरपंच सत्यमेव ने दलित होकर ‘ना’ कहा जिसके कारण उनकी हत्या कर दी गयी।

    सत्यमेव जी के परिवारजनों को संवेदनाएँ।https://t.co/Fl3ygHUFle

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आझमगड जिल्ह्यातील बासगाव येथील दलित सरपंचावर हल्ला करण्यात आला. तसेच सत्यमेव या आणखी एका दलित सरपंचाची हत्या करण्यात आली. त्यामुळे राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली.

  • बुलंदशहर की घटना यूपी में कानून के डर के खात्मे और महिलाओं के लिए फैले असुरक्षा के माहौल को दिखाती है।

    ऐसा प्रतीत होता है कि प्रशासन छेड़खानी की घटनाओं को गंभीरता से नहीं लेता।

    इसके लिए व्यापक फेरबदल की जरूरत है। महिलाओं पर होने वाले हर तरह के अपराध पर जीरो टॉलरेंस होना चाहिए।

    — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रियंका गांधी-वाड्रा यांनी देखील सोशल माध्यमातून योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. अगोदर बुलंदशहर, हापूर, लखीमपूर खिरी, आणि आता गोरखपूरमध्ये महिलांवर अत्याचार करण्यात आले. सरकार महिलांवरील अत्याचार रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.