ETV Bharat / bharat

विटांचा नव्हे तर चक्क प्लास्टिकचा होतोय बांधकामासाठी वापर! - plastic use for construction

आपण ज्या गोष्टींबद्दल सांगत असतो त्या साकार करण्याने प्रत्यक्षात परिवर्तनाची वास्तविकता होते, हे सिद्ध करण्यासाठी हा उपक्रम पुरेसा आहे.

house made of no bricks, but plastic in assam
विटांचा नव्हे तर चक्क प्लास्टिकचा होतोय बांधकामासाठी वापर!
author img

By

Published : Oct 4, 2020, 8:08 PM IST

हैलाकांडी (आसाम) - प्लॅस्टिकचा वापर करून माणसे धोक्याला आमंत्रण देत आहेत. त्याची जाणीव सर्वांना आहे. प्लास्टिक मानवी समाजासाठी धोका आहे. प्लास्टिक हा एक विनाशकारी घटक आहे. तो जैवविविधता आणि पर्यावरणाचा नाश करण्यात अग्रेसर भूमिका निभावत आहे. अशा वेळी, जिथे जगभरात प्लास्टिकच्या वापराविरोधात निषेध चालू आहे, आम्ही आपल्याला एका ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितो.

याबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी.

हे ठिकाण आपल्याला प्लास्टिकच्या वापराच्या निर्मूलनाबद्दल बोलण्याऐवजी हे प्लास्टिक कसे वापरावे, याचा परिचय करुन देईल. हे ठिकाण हैलाकांडी जिल्ह्यातील आइनाखाला येथील सिंगला गावात आहे. या गावातील अंगणवाडी केंद्राचे बांधकाम सुरू आहे. ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र, केंद्र तयार करण्यासाठी अवलंबलेला मार्ग खूप वेगळा आहे. ते म्हणजे, या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी विटा वापरण्याऐवजी कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या जात आहेत.

आपण ज्या गोष्टींबद्दल सांगत असतो त्या साकार करण्याने प्रत्यक्षात परिवर्तनाची वास्तविकता होते, हे सिद्ध करण्यासाठी हा उपक्रम पुरेसा आहे.

बाराक खोऱ्यात प्रथमच हे अंगणवाडी केंद्र अशा नाविन्यपूर्ण मार्गाने उभारले जात आहे. बांधकामासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या प्रायोगिकरित्या वापरल्या गेल्या असल्या तरी त्याबाबत जिल्हा प्रशासन आशावादी आहे. अशा उद्देशाने प्लास्टिकचा पुनर्वापर करणे निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी एक संदेश आहे. हा पुढाकार भविष्यातील चांगल्या निसर्गाच्या बाबतीत आशेचा संदेश देईल, यात शंका नाही.

हैलाकांडी (आसाम) - प्लॅस्टिकचा वापर करून माणसे धोक्याला आमंत्रण देत आहेत. त्याची जाणीव सर्वांना आहे. प्लास्टिक मानवी समाजासाठी धोका आहे. प्लास्टिक हा एक विनाशकारी घटक आहे. तो जैवविविधता आणि पर्यावरणाचा नाश करण्यात अग्रेसर भूमिका निभावत आहे. अशा वेळी, जिथे जगभरात प्लास्टिकच्या वापराविरोधात निषेध चालू आहे, आम्ही आपल्याला एका ठिकाणी घेऊन जाऊ इच्छितो.

याबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी.

हे ठिकाण आपल्याला प्लास्टिकच्या वापराच्या निर्मूलनाबद्दल बोलण्याऐवजी हे प्लास्टिक कसे वापरावे, याचा परिचय करुन देईल. हे ठिकाण हैलाकांडी जिल्ह्यातील आइनाखाला येथील सिंगला गावात आहे. या गावातील अंगणवाडी केंद्राचे बांधकाम सुरू आहे. ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र, केंद्र तयार करण्यासाठी अवलंबलेला मार्ग खूप वेगळा आहे. ते म्हणजे, या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामासाठी विटा वापरण्याऐवजी कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या जात आहेत.

आपण ज्या गोष्टींबद्दल सांगत असतो त्या साकार करण्याने प्रत्यक्षात परिवर्तनाची वास्तविकता होते, हे सिद्ध करण्यासाठी हा उपक्रम पुरेसा आहे.

बाराक खोऱ्यात प्रथमच हे अंगणवाडी केंद्र अशा नाविन्यपूर्ण मार्गाने उभारले जात आहे. बांधकामासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या प्रायोगिकरित्या वापरल्या गेल्या असल्या तरी त्याबाबत जिल्हा प्रशासन आशावादी आहे. अशा उद्देशाने प्लास्टिकचा पुनर्वापर करणे निश्चितच संपूर्ण मानवी समाजासाठी एक संदेश आहे. हा पुढाकार भविष्यातील चांगल्या निसर्गाच्या बाबतीत आशेचा संदेश देईल, यात शंका नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.