ETV Bharat / bharat

९७ वर्षांच्या आजी लढवणार सरपंचपदासाठी निवडणूक..!

या आजींचा राजकीय अनुभव हा भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. त्यांचे सासरे सुभेदार सेडूराम हे २० वर्षांपर्यंत सरपंच होते. तसेच ५५ वर्षांपूर्वी त्यांचे पती हुतात्मा मेजर शिवराम सिंह यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. शिवाय, त्यांचा नातूदेखील वॉर्ड २५ मधून नगरसेवक आहे. आपले लग्न झाल्यापासूनच त्यांनी राजकारण अगदी जवळून पाहिले आहे.

author img

By

Published : Jan 17, 2020, 9:17 PM IST

97 years Vidya Devi Sarpanch candidate
९७ वर्षांच्या आजी लढवणार सरपंचपदासाठी निवडणूक..!

रायपूर - राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील नीमकाथाना गावामधील एक आजीबाई सध्या चांगल्याच प्रसिद्ध होत आहेत, आणि त्याला कारणही तसेच आहे. विद्या देवी या ९७ वर्षांच्या आजींनी, गावात होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. या आजी गावातील वृद्ध महिलांसोबत बसून गावच्या विकासाचे मॉडेल, स्वच्छता, स्वच्छ पाणी, विधवा पेन्शन अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करतात.

९७ वर्षांच्या आजी लढवणार सरपंचपदासाठी निवडणूक..!

राजकीय अनुभव..

या आजींचा राजकीय अनुभव हा भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. त्यांचे सासरे सुभेदार सेडूराम हे २० वर्ष सरपंच होते. तसेच ५५ वर्षांपूर्वी त्यांचे पती हुतात्मा मेजर शिवराम सिंह यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. शिवाय, त्यांचा नातूदेखील वॉर्ड २५ मधून नगरसेवक आहे. लग्न झाल्यापासूनच त्यांनी राजकारण अगदी जवळून पाहिले आहे. त्यामुळेच यावर्षी या वयातही प्रचंड आत्मविश्वासाने त्या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.

मतदानाच्या विविध पद्धतींच्या साक्षीदार..

आतापर्यंत पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या विद्या देवींनी सांगितले, की स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या सरपंच किंवा गावप्रमुख निवडण्याची प्रक्रिया पाहत आल्या आहेत. हात वर करून मतदान करत गावप्रमुख निवडणे, कागदावर शिक्का मारून मतदान करणे, तसेच आता आलेल्या अत्याधुनिक अशा ईव्हीएम मशीनवरदेखील त्यांनी मतदान केले आहे. या बदलत्या काळात आपल्या गावानेही बदलले पाहिजे, हा विचार घेऊन त्या या निवडणुकीला उभ्या राहिल्या आहेत.

हेही वाचा : महात्मा गांधींना भारतरत्न देण्याबाबत केंद्राला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

रायपूर - राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील नीमकाथाना गावामधील एक आजीबाई सध्या चांगल्याच प्रसिद्ध होत आहेत, आणि त्याला कारणही तसेच आहे. विद्या देवी या ९७ वर्षांच्या आजींनी, गावात होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. या आजी गावातील वृद्ध महिलांसोबत बसून गावच्या विकासाचे मॉडेल, स्वच्छता, स्वच्छ पाणी, विधवा पेन्शन अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करतात.

९७ वर्षांच्या आजी लढवणार सरपंचपदासाठी निवडणूक..!

राजकीय अनुभव..

या आजींचा राजकीय अनुभव हा भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. त्यांचे सासरे सुभेदार सेडूराम हे २० वर्ष सरपंच होते. तसेच ५५ वर्षांपूर्वी त्यांचे पती हुतात्मा मेजर शिवराम सिंह यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. शिवाय, त्यांचा नातूदेखील वॉर्ड २५ मधून नगरसेवक आहे. लग्न झाल्यापासूनच त्यांनी राजकारण अगदी जवळून पाहिले आहे. त्यामुळेच यावर्षी या वयातही प्रचंड आत्मविश्वासाने त्या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.

मतदानाच्या विविध पद्धतींच्या साक्षीदार..

आतापर्यंत पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या विद्या देवींनी सांगितले, की स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या सरपंच किंवा गावप्रमुख निवडण्याची प्रक्रिया पाहत आल्या आहेत. हात वर करून मतदान करत गावप्रमुख निवडणे, कागदावर शिक्का मारून मतदान करणे, तसेच आता आलेल्या अत्याधुनिक अशा ईव्हीएम मशीनवरदेखील त्यांनी मतदान केले आहे. या बदलत्या काळात आपल्या गावानेही बदलले पाहिजे, हा विचार घेऊन त्या या निवडणुकीला उभ्या राहिल्या आहेत.

हेही वाचा : महात्मा गांधींना भारतरत्न देण्याबाबत केंद्राला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Intro:नीमकाथाना(सीकर).
उम्र के इस पड़ाव पर भी पुरानाबास की विद्या देवी अपने गांव को संवारने का सपना देख रही है. छड़ी के सहारे गांव में घूम-घूमकर वोट मांगा. शुक्रवार सुबह मतदान केंद्र पर वोट करने के बाद गांव-ढ़ाणियों में घर-घर दस्तक दे रही है. 55 साल पहले उनके पति स्व.मेजर शिवरामसिंह को ग्रामीणों ने निर्विरोध सरपंच बनाया था. उनके ससुर सूबेदार सेडूराम भी 20 साल सरपंच रहे थे. उनके पौत्र मोंटू कृष्णियां वार्ड 25 से जिला पार्षद हैं.Body:पुरानाबास की विद्या देवी 97 साल की उम्र में सरपंच का चुनाव लड़ रही है. उम्र के इस पड़ाव में भी वो गांव को संवारने का सपना देख रही है. छड़ी के सहारे गांव में घूम-घूमकर वोट मांग रही है. शुक्रवार सुबह मतदान करने के बाद वो गांव-ढ़ाणियों में घर-घर दस्तक दे रही है. बुजुर्ग महिलाओं के पास बैठकर विकास का मॉडल बता रही है. स्वच्छता, स्वच्छ पानी एवं विधवा पेंशन जैसे मुद्दों पर विद्या देवी चुनाव लड़ रही है. वो कहती है कुछ हो ना हो गांव के रास्ते साफ होने चाहिए. लोगों को पीने का पानी मिले. विधवा व बुजुर्ग महिलाओं को पेंशन मिले. उनके पति स्व.मेजर शिवराम सिंह 55 साल पहले निर्विरोध सरपंच चुनें गए थे. विद्या देवी ने कहा गांव में ब्याह कर आई तब से राजनीति देखी है. उनके ससुर सूबेदार सेडूराम 20 साल सरपंच रहे. अब पौता मोंटू वार्ड 25 से जिला पार्षद है. वह प्रदेश की पहली ऐसी महिला है जो उम्र के इस दौर में विकास का सपना लेकर चुनावीं दंगल में हैं.Conclusion:पहले मिट्‌टी की ढ़ेरी बनाकर फिर हाथ खड़े कर भी दिए थे वोट: अब तक हर चुनाव में वोट करने वाली विद्या देवी कहती है उस जमाने से राजनीति देखी है जब मिट्‌टी की ढ़ेरी बनाकर सरपंच चुना जाता था. फिर हाथ खड़े कर सरंपच चुने. ठप्पा लगाकर वर्षों तक वोट दिया. अब तो ईवीएम का जमाना है. जमाना बदल गया है. बदलते दौर में गांव भी बदले इसी सौच के साथ चुनाव लड़ रही है. यहीं उनका सपना है.
बाइट 1- विद्या देवी, पुराना वास।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.