ETV Bharat / bharat

Amit Shah on common civil code : देशभरात समान नागरी कायदा लागू होणार - अमित शाह यांची घोषणा - समान नागरी कायदा म्हणजे काय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की समान नागरी कायदा ( Amit Shah on common civil code ) लागू करण्याची तयारी सुरू ( Amit Shah in MP ) झाली आहे. उत्तराखंडमध्ये तयारी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की उत्तराखंडमध्ये पायलट प्रोजेक्ट ( pilot project in Uttarakhand ) म्हणून समान नागरी कायदा लागू करण्यात येत आहे.

Amit Shah on common civil code
समान नागरी कायदा अमित शाह
author img

By

Published : Apr 23, 2022, 5:09 PM IST

भोपाळ - 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ( 2024 Loksabha election preparation ) भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्याची ब्ल्यू प्रिंटही तयार झाली आहे. भोपाळमध्ये पोहोचलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यालयात कोअर कमिटीची ( Amit Shah BJP meeting ) बैठक घेतली. त्यात ते म्हणाले की, राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक अशा मुद्द्यांवर भाजपला यश मिळाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की समान नागरी कायदा ( Amit Shah on common civil code ) लागू करण्याची तयारी सुरू ( Amit Shah in MP ) झाली आहे. उत्तराखंडमध्ये तयारी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की उत्तराखंडमध्ये पायलट प्रोजेक्ट ( pilot project in Uttarakhand ) म्हणून समान नागरी कायदा लागू करण्यात येत आहे. जांबोरी मैदानातही अमित शाह म्हणाले की, कलम ३७० असो, राम मंदिर असो किंवा अन्य कोणताही मुद्दा, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही वादग्रस्त मुद्दे सोडवले आहेत. आता संपूर्ण लक्ष समान नागरी ( Amit Shah on common civil code ) कायद्यावर आहे.

समान नागरी कायदा म्हणजे काय ( what is common civil code ) - यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक यांसारख्या सामाजिक विषयांसाठी देशात समान कायदे असणार आहेत. धर्माच्या आधारावर न्यायालय किंवा वेगळी व्यवस्था असणार नाही. घटनेच्या कलम ४४ साठी संसदेची संमती आवश्यक आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यापूर्वी हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे कायदे लागू करण्यात आले होते. भाजपने आपल्या तीन मुख्य मुद्द्यांमध्ये त्याचा समावेश केला. भाजपच्या बैठकीत अमित शहा म्हणाले की, पराभवासाठी मोठ्या आणि जबाबदार नेत्यांना जबाबदार धरले जाईल.

पक्षाची शिस्त पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी- 2018 च्या पराभवाचाही आढावा घेण्यात आला. मतांची टक्केवारी वाढली तर जागा का कमी झाल्या, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, सरकार चांगले काम करत आहे. पण संघटनेच्या कामाचे रिपोर्ट कार्ड तेवढे चांगले नाही. गृहमंत्र्यांनी सांगितले की, मध्य प्रदेशात बूथ व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे. बूथ डिजीटल करण्यासोबतच त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा. राज्यात मंत्रिमंडळ आणि संघटनेतील मतभेदाच्या बातम्या बाहेर येतात. त्यामुळे पक्षाची शिस्त बिघडते. पक्षाची शिस्त पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

भोपाळ - 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ( 2024 Loksabha election preparation ) भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्याची ब्ल्यू प्रिंटही तयार झाली आहे. भोपाळमध्ये पोहोचलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप कार्यालयात कोअर कमिटीची ( Amit Shah BJP meeting ) बैठक घेतली. त्यात ते म्हणाले की, राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक अशा मुद्द्यांवर भाजपला यश मिळाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की समान नागरी कायदा ( Amit Shah on common civil code ) लागू करण्याची तयारी सुरू ( Amit Shah in MP ) झाली आहे. उत्तराखंडमध्ये तयारी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की उत्तराखंडमध्ये पायलट प्रोजेक्ट ( pilot project in Uttarakhand ) म्हणून समान नागरी कायदा लागू करण्यात येत आहे. जांबोरी मैदानातही अमित शाह म्हणाले की, कलम ३७० असो, राम मंदिर असो किंवा अन्य कोणताही मुद्दा, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही वादग्रस्त मुद्दे सोडवले आहेत. आता संपूर्ण लक्ष समान नागरी ( Amit Shah on common civil code ) कायद्यावर आहे.

समान नागरी कायदा म्हणजे काय ( what is common civil code ) - यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसाहक्क, दत्तक यांसारख्या सामाजिक विषयांसाठी देशात समान कायदे असणार आहेत. धर्माच्या आधारावर न्यायालय किंवा वेगळी व्यवस्था असणार नाही. घटनेच्या कलम ४४ साठी संसदेची संमती आवश्यक आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यापूर्वी हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे कायदे लागू करण्यात आले होते. भाजपने आपल्या तीन मुख्य मुद्द्यांमध्ये त्याचा समावेश केला. भाजपच्या बैठकीत अमित शहा म्हणाले की, पराभवासाठी मोठ्या आणि जबाबदार नेत्यांना जबाबदार धरले जाईल.

पक्षाची शिस्त पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी- 2018 च्या पराभवाचाही आढावा घेण्यात आला. मतांची टक्केवारी वाढली तर जागा का कमी झाल्या, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, सरकार चांगले काम करत आहे. पण संघटनेच्या कामाचे रिपोर्ट कार्ड तेवढे चांगले नाही. गृहमंत्र्यांनी सांगितले की, मध्य प्रदेशात बूथ व्यवस्थापनाचे काम करण्यात येत आहे. बूथ डिजीटल करण्यासोबतच त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा. राज्यात मंत्रिमंडळ आणि संघटनेतील मतभेदाच्या बातम्या बाहेर येतात. त्यामुळे पक्षाची शिस्त बिघडते. पक्षाची शिस्त पाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

हेही वाचा-Lemon Theft Video : चोराने 50 किलो लिंबू भाजी मंडईमधून पळविले, पोलिसांत गुन्हा दाखल

हेही वाचा-वीर कुंवर सिंह विजयोत्सव: पाकिस्तानचा 'हा' विश्व विक्रम बिहारमधील कार्यक्रमात मोडला जाणार

हेही वाचा-harbhajan kaur startup : हरियाणातील हरभजन कौर यांचा वयाच्या 94 व्या वर्षी यशस्वी स्टार्टअप; दर महिन्याला कमवितात 1 लाख रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.