महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणारे वकील कनिष्क जयंत यांच्याशी खास मुलाखात..

By

Published : Oct 25, 2021, 8:20 PM IST

Updated : Oct 25, 2021, 9:50 PM IST

मुंबई - आर्यन खान प्रकरणाला रोज नव वळण मिळताना दिसत आहे. आता ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी थेट समीर वानखेडेंसह सहा जणांवर अपहरण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जयंत यांनी तसा तक्रार अर्जच पोलिसांना दिला आहे. त्यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Last Updated : Oct 25, 2021, 9:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details