शरजील इमामला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद
देशद्रोहाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी जेएनयूचा माजी विद्यार्थी शरजील इमामला अटक केली आहे. आसाम आणि पूर्वेकडील राज्यांना भारतापासून तोडायला हवे, असे देशविरोधी वक्तव्य त्याने केले होते. त्याला बिहारमधून अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेतली. पहा काय म्हणाले दिल्ली पोलीस....