महाराष्ट्र

maharashtra

निकाला नंतर शांतता राखा, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन

By

Published : Oct 24, 2019, 1:38 PM IST

Updated : Oct 24, 2019, 5:04 PM IST

जिल्ह्यातील निकाल लागल्यानंतर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करताना काळजी घ्यावी आणि शांततेच्या मार्गानी आनंदोस्तव साजरा करण्याचे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

सोलापूर- जिल्ह्यातील निकाल लागल्यानंतर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करताना काळजी घ्यावी आणि शांततेच्या मार्गानी आंनदोस्तव साजरा करण्याचे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात पाऊस कोसळत असल्यामुळे मतमोजणी करणे हे मोठे आव्हान होते. असे असले तरीही प्रशासकीय पातळीवर आवश्यक असलेल्या सर्व सुविधा मतमोजणी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर मतमोजणी व्यवस्थित सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

मतदानाच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादावादी झाली होती. आता निकाला नंतर सर्वानि शांततेत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Last Updated : Oct 24, 2019, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details