सोलापूर- जिल्ह्यातील निकाल लागल्यानंतर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करताना काळजी घ्यावी आणि शांततेच्या मार्गानी आंनदोस्तव साजरा करण्याचे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
निकाला नंतर शांतता राखा, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन
जिल्ह्यातील निकाल लागल्यानंतर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करताना काळजी घ्यावी आणि शांततेच्या मार्गानी आनंदोस्तव साजरा करण्याचे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.
![निकाला नंतर शांतता राखा, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आवाहन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4852938-thumbnail-3x2-solapur.jpg)
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
मतदानाच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादावादी झाली होती. आता निकाला नंतर सर्वानि शांततेत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Last Updated : Oct 24, 2019, 5:04 PM IST