नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद मध्यस्थी समितीला ३१ जुलैपर्यंतचा वेळ दिला आहे. २ ऑगस्टला या प्रकरणी खुल्या न्यायालयात सुनावणी होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
अयोध्या वादावर २ ऑगस्टपासून सुनावणी - सर्वोच्च न्यायालय
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायालयाच्या पीठाने मध्यस्थी समितीने त्यांच्यी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर २५ जुलैपासून या खटल्यावर रोज सुनावणी होईल, असे म्हटले होते.
राम मंदिर निर्माण
याआधी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायालयाच्या पीठाने मध्यस्थी समितीने त्यांच्यी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर २५ जुलैपासून या खटल्यावर रोज सुनावणी होईल, असे म्हटले होते. ११ जुलैला मुद्द्यावरील अहवालाची मागणी करण्यात आली होती.