ETV Bharat / state

बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक, जिल्हा उपनिबंधकांचे दुर्लक्ष

समितीचा संपूर्ण व्यवहार येथील व्यापाऱ्यांना धरूनच होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. हा शेतमाल येथे विकला गेला नाही तर, कुठेच विकला जाणार नाही, अशी तंबीही व्यापारीवर्गाकडून देण्यात येत आहे.

author img

By

Published : Nov 13, 2019, 6:11 PM IST

बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक, जिल्हा उपनिबंधकांचे दुर्लक्ष

यवतमाळ - जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमध्ये विक्री करण्यासाठी आणलेल्या शेतमालाला व्यापारी वाटेल तो भाव लावून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील १७ ही बाजार समित्यांमध्ये हा प्रकार सुरू असून याकडे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठी लुबाडणूक सुरू असल्याचा संताप बळीराजाकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - Hong Kong Open : सायना नेहवालसह समीर वर्मा पहिल्या फेरीत बाद

समितीचा संपूर्ण व्यवहार येथील व्यापाऱ्यांना धरूनच होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. हा शेतमाल येथे विकला गेला नाही तर, कुठेच विकला जाणार नाही, अशी तंबीही व्यापारीवर्गाकडून देण्यात येत आहे. घाटंजी येथील जिनीगंमध्ये बिना मापारी समितीतीचे कर्मचारी कापूस तोलून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कापसाला ४००० हजार ते ४३०० पर्यंतच भाव मिळत असल्याने शेतीचा खर्च कसा भरून काढायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

यवतमाळ - जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांमध्ये विक्री करण्यासाठी आणलेल्या शेतमालाला व्यापारी वाटेल तो भाव लावून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील १७ ही बाजार समित्यांमध्ये हा प्रकार सुरू असून याकडे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठी लुबाडणूक सुरू असल्याचा संताप बळीराजाकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - Hong Kong Open : सायना नेहवालसह समीर वर्मा पहिल्या फेरीत बाद

समितीचा संपूर्ण व्यवहार येथील व्यापाऱ्यांना धरूनच होत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. हा शेतमाल येथे विकला गेला नाही तर, कुठेच विकला जाणार नाही, अशी तंबीही व्यापारीवर्गाकडून देण्यात येत आहे. घाटंजी येथील जिनीगंमध्ये बिना मापारी समितीतीचे कर्मचारी कापूस तोलून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कापसाला ४००० हजार ते ४३०० पर्यंतच भाव मिळत असल्याने शेतीचा खर्च कसा भरून काढायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Intro:Body:यवतमाळ : जिल्ह्यातील 17 बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी आणतो मात्र, या ठिकाणी व्यापारी वाटेल तो भाव लावून शेतकऱ्याचा माल खरेदी करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत आहे. असा प्रकार जिल्ह्यातील 17 ही बाजार समिती मध्ये सुरू असून याकडे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सर्रास दुर्लक्ष करीत आहे.

समितीचा संपूर्ण व्यवहार येथील व्यापारी अधीकार्यांना हाताशी धरुन करीत आहे. शेतकऱ्याशी अरेरावीची भाषा वापरून ईथे जर माल नाही वीकला तर हा माल कोणीच घेऊ शकत नाही. घेतला तर त्या व्यापारीचा परवाना रुद्ध करतो अशी धमकी हा व्यापारी देत आहे. घाटंजी येथील जिनीगंमध्ये तर बिना मापारी समितीतीचे कर्मच्यारीच कापूस तोलून घेत असल्याचे चीत्र पाहायला मीळत आहे. मापारी हा शेतकर्याचा मानूस असतो. मापारी वीना बाजार समितीचे कर्मच्यारी कोनाच्या परवागींने कापूस मोजून घेत आहे. असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कापसाला भाव 4000 हजार ते 4300 रुपये पर्यतंच आहे. या रकमेत शेतीला केलेला खर्च सुध्दा निघत नाही. तर कुटूंबाला जगवायचे कसे हा प्रश्न शेतकर्यावर ऊभा ठाकला आहे.

बाईट- उत्तम बावने शेतकरी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.