ETV Bharat / state

अजित पवार ट्विटर स्वतः चालवतात की एजन्सी? नवाब मलिकांनी व्यक्त केली शंका

author img

By

Published : Nov 24, 2019, 7:36 PM IST

Updated : Nov 24, 2019, 8:29 PM IST

आज दुपारी अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर आलेल्या शुभेच्छांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. त्याचबरोबर शरद पवारच आपले नेते आहेत असे स्पष्ट करणारे एक ट्विटही त्यांनी केले आहे. मात्र त्यावर शरद पवारांनी अजित पवार यांनी केलेले ट्विट दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर, अजित पवार करत असलेले ट्विट ते स्वत: करत आहेत की एजन्सीमार्फत केले जात आहेत हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई - अजित पवार करत असलेले ट्विट ते स्वत: करत आहेत की एजन्सीमार्फत केले जात आहेत हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. पवईतील रेनिन्सन हॉटेलमधे पक्षाच्या आमदारांची भेट घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

नवाब मलिक म्हणाले, "अजित पवार काही ट्विट करत आहेत. त्यांचे ट्विटर ते स्वत: वापरत आहेत की एखादी एजन्सी हे पाहणे गरजेचे आहे. त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचाच भाग असल्याचेही एका ट्विटमध्ये म्हटले आहे. मला आशा आहे की, त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल आणि ते स्वगृही परततील"

आज दुपारी अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर आलेल्या शुभेच्छांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. त्याचबरोबर शरद पवारच आपले नेते आहेत असे स्पष्ट करणारे एक ट्विटही त्यांनी केले आहे. मात्र त्यावर शरद पवारांनी अजित पवार यांनी केलेले ट्विट दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा - ठाकरे-पवार भेटीनंतर राष्ट्रवादीचे आमदार रेनिन्सन हॉटेलवरुन दुसरीकडे हलवणार

आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्श केल्याची माहिती मलिक यांनी यावेळी दिली. 50 आमदार सध्या आमच्याकडे असून बहुमत चाचणीवेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाडणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई - अजित पवार करत असलेले ट्विट ते स्वत: करत आहेत की एजन्सीमार्फत केले जात आहेत हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. पवईतील रेनिन्सन हॉटेलमधे पक्षाच्या आमदारांची भेट घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक

नवाब मलिक म्हणाले, "अजित पवार काही ट्विट करत आहेत. त्यांचे ट्विटर ते स्वत: वापरत आहेत की एखादी एजन्सी हे पाहणे गरजेचे आहे. त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचाच भाग असल्याचेही एका ट्विटमध्ये म्हटले आहे. मला आशा आहे की, त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल आणि ते स्वगृही परततील"

आज दुपारी अजित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर आलेल्या शुभेच्छांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. त्याचबरोबर शरद पवारच आपले नेते आहेत असे स्पष्ट करणारे एक ट्विटही त्यांनी केले आहे. मात्र त्यावर शरद पवारांनी अजित पवार यांनी केलेले ट्विट दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा - ठाकरे-पवार भेटीनंतर राष्ट्रवादीचे आमदार रेनिन्सन हॉटेलवरुन दुसरीकडे हलवणार

आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्श केल्याची माहिती मलिक यांनी यावेळी दिली. 50 आमदार सध्या आमच्याकडे असून बहुमत चाचणीवेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पाडणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Intro:अजित पवार ट्विटर स्वतः चालवत की एजन्सी हे महत्त्वाचे आहे .नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते

अजित पवार स्वतः ट्विट करत आहेत की ,त्याचे ट्विटर अकौंट दुसरी एजन्सी संभाळतेय त्याच्यावर त्याचे मत अवलंबून आहे त्या ट्विट मध्ये अजित पवार यांनी शरद पवार आमचे नेते असून ते स्वगृही परततील त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पवई रेनिन्सन हॉटेल मधील पक्षच्या आमदारांच्या भेटी नंतर प्रसार माध्यमांना सांगितलेBody:अजित पवार ट्विटर स्वतः चालवत की एजन्सी हे महत्त्वाचे आहे .नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते

अजित पवार स्वतः ट्विट करत आहेत की ,त्याचे ट्विटर अकौंट दुसरी एजन्सी संभाळतेय त्याच्यावर त्याचे मत अवलंबून आहे त्या ट्विट मध्ये अजित पवार यांनी शरद पवार आमचे नेते असून ते स्वगृही परततील त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पवई रेनिन्सन हॉटेल मधील पक्षच्या आमदारांच्या भेटी नंतर प्रसार माध्यमांना सांगितले


शिवसेनाप्रमुख आणि शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन केले आहे आणि सरकार आपलच येणार हा विश्वास दिलाय, बहुमत चाचणीवेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच सरकार पाडणार आहोत आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापण करणार आहोत.
सगळे आमदार एकत्र राहावेत अस काही गरजेचं नाही मीसुद्धा इथे हॉटेलमध्ये राहत नाही त्यामुळे 50 आमदार सध्या आमच्याकडे आहेत बाकीचेसुद्धा लवकरच परत येतील.काळजी करण्यासारखं कारण नाही.
Byt नवाब मलिक प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस.Conclusion:
Last Updated : Nov 24, 2019, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.