ETV Bharat / state

शिवसेनेला सरकार पाहिजे, की सावरकर? शहानवाज हुसेन यांचा सवाल

author img

By

Published : Dec 15, 2019, 5:20 PM IST

राज्यात शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केला आहे. शिवसेनेला सत्ता पाहिजे की सावरकर हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही हुसेन यांनी म्हटले आहे.

sena
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन

मुंबई - नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर फक्त ट्विट करून शिवसेना गप्प बसू शकत नाही. त्यांनी सांगितले पाहिजे, की त्यांना सत्ता पाहिजे की सावरकर, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी शिवसेनेला केला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आज (15 डिसेंबर) 4 वाजता भाजपतर्फे बोरिवलीतील सावरकरांच्या स्मारकापासून ते दादरच्या स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हुसेन बोलत होते.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन

राज्यात शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली असल्याचा आरोपही हुसेन यांनी केला आहे. हुसेन म्हणाले,"लोकसभेत शिवसेनेने नाकरिकत्व सुधारणा बिलाच्या बाजुने मतदान केले. शिवसेना कायमच घुसखोरांच्या विरोधात राहिली आहे. मात्र राज्यसभेत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. उद्धव ठाकरे नेमके कुणाच्या दबावाखाली आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे"

हेही वाचा - 'गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना माना, ही कसली सौदेबाजी?'

नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी बोलताना हुसेन म्हणाले, "हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे. काँग्रेसने या कायद्याविषयी देशात भ्रम निर्माण केला आहे. काँग्रेसने ईशान्येकडील राज्यांना भडकावण्याचे काम केले आहे. हे नागरिकत्व घेणारे नाही तर, नागरिकत्व देणारे विधेयक आहे"

मुंबई - नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर फक्त ट्विट करून शिवसेना गप्प बसू शकत नाही. त्यांनी सांगितले पाहिजे, की त्यांना सत्ता पाहिजे की सावरकर, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी शिवसेनेला केला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आज (15 डिसेंबर) 4 वाजता भाजपतर्फे बोरिवलीतील सावरकरांच्या स्मारकापासून ते दादरच्या स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हुसेन बोलत होते.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन

राज्यात शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली असल्याचा आरोपही हुसेन यांनी केला आहे. हुसेन म्हणाले,"लोकसभेत शिवसेनेने नाकरिकत्व सुधारणा बिलाच्या बाजुने मतदान केले. शिवसेना कायमच घुसखोरांच्या विरोधात राहिली आहे. मात्र राज्यसभेत त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. उद्धव ठाकरे नेमके कुणाच्या दबावाखाली आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे"

हेही वाचा - 'गांधी-नेहरुंना मानतो म्हणून सावरकरांना माना, ही कसली सौदेबाजी?'

नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी बोलताना हुसेन म्हणाले, "हा कायदा संपूर्ण देशात लागू झाला आहे. काँग्रेसने या कायद्याविषयी देशात भ्रम निर्माण केला आहे. काँग्रेसने ईशान्येकडील राज्यांना भडकावण्याचे काम केले आहे. हे नागरिकत्व घेणारे नाही तर, नागरिकत्व देणारे विधेयक आहे"

Intro:शाह नवाज हुसेन पत्रकार परिषद-

नाकरिक्तव सुधारणा कायदा
संपूर्ण देशात लागू झाला आहे.स्वतंत्रता नंतर पाकिस्तान आणि बांगलादेश आणि अफगाणिस्तानात जे अल्पसंख्यांक लोक होती ते धर्म वाचवण्यासाठी भारतात आले होते त्यांना आता नागतिकता देण्यात आली आहे.
कांग्रेस यामुळे बेचन झाली आहे. काँग्रेसने ईशान्य भारतात असलेल्या राज्यांना भडकवण्याचं काम केलं आहे, हे विधेयक कोणाचेही नागरिकांत घेणार नाही, तर नागरिकांत देणार विधायक आहे. पण काँग्रेअ संपूर्ण देशाच्या मुसलमानांना घाबरवत आहे.

गृह मंत्री अमित शाह यांनी संगीतल आहे की या विधायकाने सामान्य नागरिकांवर कोणताच परिणाम होणार नाही.
देशात आणि ईशान्य भारतातल्या राज्यांना पूर्ण सुरक्षा दिली गेली आहे. त्या राज्यातील सर्व पक्षांनी ही या विधेयकाला समर्थन दिलंय

मुंबईतील मुस्लिमांना मी सांगत आहे त्यांना या कायद्यापासून कोणतीही भीती नाही. काँग्रेस लोकांना घाबरवत आहे.

दिल्लीत झालेल्या आंदोलनात राहुल गांधीने केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना देश माफ करणार नाही.
राहुल गांधी याना स्वतःच आडनाव नाही, त्यांनी उधारीच आडनाव घेतलं आहे.

सावरकरांनी मोठा त्याग देशासाठी केला आहे, त्यामुळे त्यांची तुलना राहुल गांधी सोबत केली जाऊ शकत नाही

*फक्त ट्विट करून शिवसेनला गप्प राहू शकत नाही, त्यांनी सांगितलं पाहिजे की त्यांना सत्ता पाहीजे का सावरकर.*


*उद्धव ठाकरे हे कोणाच्या नियंत्रणात आहे याचं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे*


*शिवसेनला सरकार पाहुजे , का सावरकर?*

सावरकरांचा अपमान करणाऱ्यासोबत शिवसेना सत्तात कशी बसणार? शिवसेना सत्तेची माजा घेणार का राहुल गांधी कडून माफी मागायला सांगणार ?

बोरिवली मधून सावरकरांच्या स्मारका पासून दादरच्या सावरकरांच्या स्मारका पर्यंत पदयात्रा आज 4 वाजता काढणार आहे अशी देखील माहिती नवाज यांनी पत्रकार परिषदेत दिलीBody:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.