ETV Bharat / state

गोंदियात पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान; शेतकरी संकटात

author img

By

Published : Dec 16, 2019, 7:28 PM IST

धानपीक सध्या काढणीली आले आहे. काही शेतकऱ्यांनी धावपीक काढून ठेवले आहे. मात्र, मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. अधुनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धानपीक वाचवण्यासाठी तारांबळ उडत आहे.

rice-crop-damage-due-to-rain-in-gondia
गोंदियात पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान

गोंदिया- जिल्ह्यात मागील ३ दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सध्या ढगाळ वातावरण असून पावसाची अधुनमधून रिमझिम सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गोंदियात पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान

हेही वाचा- मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धानपिक सध्या काढणीली आले आहे. काही शेतकऱ्यांनी धावपीक काढून ठेवले आहे. मात्र, मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. अधुनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धानपीक वाचवण्यासाठी तारांबळ उडत आहे. काही शेतकऱ्यांचे काढलेले धानपीक भिजले आहे. धानपीकासोबतच ईतर पिकाचेही नुकसान झाले आहे. शासनाने याचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गोंदिया- जिल्ह्यात मागील ३ दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सध्या ढगाळ वातावरण असून पावसाची अधुनमधून रिमझिम सुरू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गोंदियात पावसाने धानपिकाचे मोठे नुकसान

हेही वाचा- मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धानपिक सध्या काढणीली आले आहे. काही शेतकऱ्यांनी धावपीक काढून ठेवले आहे. मात्र, मागील तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. अधुनमधून पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धानपीक वाचवण्यासाठी तारांबळ उडत आहे. काही शेतकऱ्यांचे काढलेले धानपीक भिजले आहे. धानपीकासोबतच ईतर पिकाचेही नुकसान झाले आहे. शासनाने याचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 16-12-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia  
File Name :- mh_gon_16.dec.19_avakali paus_7204243
पुन्हा शेतकऱ्यांचा लाखोंचे नुकसान 
अवकाळी पावसाने धान खराब व तुरपिकांवर किडीचा प्रादुर्भाव 
Anchor:- गोंदिया जिल्ह्यात मागील ३ दिवसा पासून ढगाळ वातावरण असुन पावसाचे रिमझिम-रिमझिम सुरु असुन आज पहाटे पासून पावसाने सुरुवात केली असुन जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगीच हजेरी लावलेली असुन अनेक शेतकऱ्यांनि धान कापून शेतात धांचे पुंजेने चुरणा करण्यासाठी ठेवले तर अनेकांनी चूर्णाना करून धान धनकेंद्रावर नेले असुन या अवकाळी पावसाने धानकेंद्रावर ठेवलेले धान या अवकाळी पावसाने बिजले तर अनेक शेतकऱ्यांचे शेतात चुरणा करण्यासाठी ठेवलेले धान या पावसात भिजले असुन शेतकऱ्यांचा नुकसान झाला असुन या ढगाळ व पावसाने तुरपिकांवर किडीचा प्रादुर्भाव हि होणार असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत व संकटात सापळलेला आहे.  
VO :- गोंदिया जिल्ह्यात मागील महिन्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेले धानाचे पंजे कोणी अज्ञात वैक्ती त्या धानाच्या पुंजेला आग लावीत असल्याने अनेक अशेतकऱ्यांचे लाखो राउपायचे नुकसान झाले त्या भीती पोट अनेक अशेतकऱ्यानी चूर्णाना करत धान धानखरेदीकेंद्रावर नेले मात्र मागील महिन्या पासून धान केंद्र सुरु झाले तरी शेतकऱ्यांचे धान आज हि धान केंद्राच्या बाहेर पाडून आहेत त्यामुळे या अवकाळी पावसाने या शेतकऱ्यांचे धान खराब होण्यास शक्यता असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले असुन शेतकऱ्यांना शासनाकडून जे नुकसान झाले आहे त्याचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे. 
BYTE:- मारुती मेढे (धान खरेदिकेंद्र सचिव)
BYTE:-  राजेश पटले (शेतकरी)
BYTE :- रावण पटले (शेतकरी) काळा जाकेट घातलेला 
BYTE :- भैयालाल बोपचे (शेतकरी) पांढरा कुर्ता घातलेला Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.