ETV Bharat / state

या करंट्या सरकारला दारूबंदी उठविण्याची दुर्बुद्धी देऊ नकोस- अ‌ॅड. वामनराव चटप

विदर्भवादी नेते माजी आमदार अ‌ॅड. वामनराव चटपांनी समाज सुधारणेसाठी दारुबंदी गरजेची असल्याचे म्हटले आहे. दारुबंदीच्या काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी घटली. गावागावाला सामाजिक स्वास्थ्य लाभले आहे. दारुबंदी हटविण्याच्या निर्णयाला आमचा पूर्ण विरोध आहे, असे अ‌ॅड. चटप म्हणाले.

author img

By

Published : Jan 29, 2020, 6:02 PM IST

Vamanrao Chatap Reaction
अ‌ॅड. वामनराव चटप

चंद्रपूर- दारुबंदीमुळे जिल्ह्याला सामाजिक स्वास्थ्य लाभले आहे. गुन्हेगारी घटली आहे. समाज सुधारणेसाठी दारुबंदीची नितांत गरज आहे. मी कोंडय्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो या करंट्या सरकारला दारुबंदी उठविण्याची दुर्बुद्धी देऊ नको, असे मत माजी आमदार अ‌ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना माजी आमदार वामनराव चटप

धाबा येथील यात्रा महोत्सवाच्या भेटीला आले असता अ‌ॅड. चटप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिकारीवर्गाच्या आढावा बैठकीत दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी समिती गठित करण्याचा तोंडी निर्देश दिला आहे. दुसरीकडे दारूबंदीच्या समर्थकांचा विरोध सूरू आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते माजी आमदार अ‌ॅड. वामनराव चटपांनी समाज सुधारणेसाठी दारुबंदी गरजेची असल्याचे म्हटले आहे. दारुबंदीच्या काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी घटली. गावागावाला सामाजिक स्वास्थ्य लाभले आहे. दारुबंदी हटविण्याच्या निर्णयाला आमचा पूर्ण विरोध आहे, असे अ‌ॅड. चटप म्हणाले.

हेही वाचा- दोन ट्रकच्या मध्ये चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

चंद्रपूर- दारुबंदीमुळे जिल्ह्याला सामाजिक स्वास्थ्य लाभले आहे. गुन्हेगारी घटली आहे. समाज सुधारणेसाठी दारुबंदीची नितांत गरज आहे. मी कोंडय्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो या करंट्या सरकारला दारुबंदी उठविण्याची दुर्बुद्धी देऊ नको, असे मत माजी आमदार अ‌ॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना माजी आमदार वामनराव चटप

धाबा येथील यात्रा महोत्सवाच्या भेटीला आले असता अ‌ॅड. चटप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिकारीवर्गाच्या आढावा बैठकीत दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी समिती गठित करण्याचा तोंडी निर्देश दिला आहे. दुसरीकडे दारूबंदीच्या समर्थकांचा विरोध सूरू आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते माजी आमदार अ‌ॅड. वामनराव चटपांनी समाज सुधारणेसाठी दारुबंदी गरजेची असल्याचे म्हटले आहे. दारुबंदीच्या काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी घटली. गावागावाला सामाजिक स्वास्थ्य लाभले आहे. दारुबंदी हटविण्याच्या निर्णयाला आमचा पूर्ण विरोध आहे, असे अ‌ॅड. चटप म्हणाले.

हेही वाचा- दोन ट्रकच्या मध्ये चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Intro:या " करंट्या " सरकारला दारुबंदी उठविण्याची दूर्बुध्दी देऊ नको-अॕड.चटप

चंद्रपूर

दारुबंदीमुळे जिल्ह्यात सामाजिक स्वास्थ्य लाभले आहे.गुन्हेगारी घटली आहे. समाज सूधारनेसाठी दारुबंदी नितांत गरजेची आहे. मी कोंडय्या स्वामींचा चरणी प्रार्थना करितो या करंट्या सरकारला दारुबंदी उठविण्याची दूर्बुध्दी देऊ नको असे मत माजी आमदार अॕड.वामनराव चटप यांनी व्यक्त केले.धाबा येथिल यात्रा महोत्सवाचा भेटीला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चंद्रपूर जिल्हाची दारुबंदी हटविण्याचा हालचाली राज्य सकारने चालविल्या आहे.पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिकारीवर्गाच्या आढावा बैठकीत दारुबंदीची समिक्षा करण्यासाठी समिती गठित करण्याचा तोंडी निर्देश दिले आहेत. दूसरीकडे दारुबंदीचा समर्थकांचा विरोध सूरु आहे.या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते माजी आमदार अॕड.वामनराव चटपांनी समाज सूधारनेसाठी दारुबंदी गरजेची असल्याचे म्हटले आहे. दारुबंदीचा काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी घडली. गावागावाला सामाजिक स्वास्थ्य लाभले आहे. दारुबंदी हटविण्याचा निर्णयाला आम्हचा पुर्ण विरोध आहे,असे ॲड.चटप म्हणाले.Body:विडीओConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.