ETV Bharat / state

गजानन महाराजांची पालखी शेगावात दाखल; पालखीसोबत १ लाखांपेक्षा जास्त भाविक

पंढरपूरातील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेली गजानन महाराजांची पालखी पंढरपुरहून ६१ दिवसांचा पायी प्रवास करत आज (मंगळवारी) माहेरी म्हणजेच शेगावी पोहचली. पालखीच्या स्वागतासाठी लाखो भावीक आले आहेत. त्यामुळे खामगाव ते शेगाव महामार्गावरील वाहतुक १२ तास बंद ठेवण्यात आली आहे.

author img

By

Published : Aug 6, 2019, 3:58 PM IST

गजानन महाराजांची पालखी शेगावात दाखल

बुलडाणा - पंढरपूरातील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेली गजानन महाराजांची पालखी पंढरपुरहून ६१ दिवसांचा पायी प्रवास करत आज (मंगळवारी) माहेरी म्हणजेच शेगावी पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी लाखो भावीक आले आहेत. त्यामुळे खामगाव ते शेगाव महामार्गावरील वाहतुक १२ तास बंद ठेवण्यात आली आहे.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी ६ जून रोजी सकाळी टाळकरी, पताकाधारी, अश्व, गजासह भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्त झाली होती. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील ५१ वर्षांपासून अविरत सुरू आहे. वारीचे यंदा ५२ वे वर्षे होते. पालखी एकूण ६१ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० किमीचे अंतर कापूर १० जुलै रोजी पंढरपुरमध्ये दाखल झाली. तर तेथून १६ जुलै रोजी पpalaरतीचा प्रवासाला प्रारंभ करत पुन्हा सुमारे ५५० किमीचा पायी प्रवास केल्यानंतर आज ६ ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे.

यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक भक्तांनी पालखीवर पृष्पवृष्टी केली. महिलांनी पालखीच्या मार्गात सडा-समार्जन करुन आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीचे नगर परिक्रमानंतर सायंकाळी आरती आणि रिंगण सोहळा पार पडला.

बुलडाणा - पंढरपूरातील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेली गजानन महाराजांची पालखी पंढरपुरहून ६१ दिवसांचा पायी प्रवास करत आज (मंगळवारी) माहेरी म्हणजेच शेगावी पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी लाखो भावीक आले आहेत. त्यामुळे खामगाव ते शेगाव महामार्गावरील वाहतुक १२ तास बंद ठेवण्यात आली आहे.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी ६ जून रोजी सकाळी टाळकरी, पताकाधारी, अश्व, गजासह भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्त झाली होती. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील ५१ वर्षांपासून अविरत सुरू आहे. वारीचे यंदा ५२ वे वर्षे होते. पालखी एकूण ६१ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० किमीचे अंतर कापूर १० जुलै रोजी पंढरपुरमध्ये दाखल झाली. तर तेथून १६ जुलै रोजी पpalaरतीचा प्रवासाला प्रारंभ करत पुन्हा सुमारे ५५० किमीचा पायी प्रवास केल्यानंतर आज ६ ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे.

यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक भक्तांनी पालखीवर पृष्पवृष्टी केली. महिलांनी पालखीच्या मार्गात सडा-समार्जन करुन आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीचे नगर परिक्रमानंतर सायंकाळी आरती आणि रिंगण सोहळा पार पडला.

Intro:Body:स्टोरी - श्री गजानन महाराजांची पालखी माहेरी परतली,पालखीसोबत एका लाखांपेक्षा जास्त भाविक संतनगरीत दाखल....
शेगावकरांनी केले मनोभावे स्वागत....
खामगाव-शेगाव हा राज्यमार्ग दिवसभरासाठी बंद....
दोन महिने केला पायी प्रवास....

बुलडाणा - पंढरपूरातील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी ‘श्रीं संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून पंढरपूरला रवाना झाली होती. ६१ दिवसांचा पायी प्रवास करीत आज मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी ही पालखी माहेरी म्हणजेच शेगावी पोंहचली आहे खामगावकरांच्या स्वागतानंतर कृतार्थ झालेल्या वारकर्‍यांसोबत शुक्रवारी सकाळी लाखावर भाविक शेगावकडे पायी मार्गस्थ झाले. यामुळे खामगाव शेगाव या राज्यमहामार्गावर सकाळी ४ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत भक्तांचा महापूर राहणार आहे. त्यामुळे हा महामार्गावरील वाहतुक १२ तास बंद ठेवण्यात आली आहे.

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी ६ जून रोजी सकाळी टाळकरी, पताकाधारी,अश्व,गजासह भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरकडे मार्गस्त झाली होती. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील ५१ वर्षांपासून अविरत सुरू आहे. वारीचं यंदा ५२ वं वर्षे होते. श्री संत गजानन महाराजांची पालखी एकूण ६१ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० किमीचे अंतर कापूर १० जुलै रोजी पंढरीच्या पावन भुमित दाखल झाली होती. तर येथुन १६ जुलै रोजी परतीचा प्रवासाला प्रारंभ करीत पुन्हा सुमारे ५५० किमीचा पायी प्रवास केल्यानंतर आज ६ ऑगस्ट रोजी शेगावी पोहचली आहे.यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.अनेक भक्तांनी पालखीवर पृष्पवृष्टी केली. महिलांनी पालखीच्या मार्गात सडा-समार्जन करुन आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीचे नगर परिक्रमा नंतर सायंकाळी आरती आणि रिंगण सोहळा पार पडल्या नंतर पालखीचा समारोप करण्यात येतो

बाईट - भाविक

Wkt - वसीम

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.