ETV Bharat / state

भंडारा : हुतात्म्यांच्या अंतविधी दरम्यान प्रशासनाचे ढिसाळ नियोजन..

अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या चुलबंद नदी परिसरात अंधार पसरला होता. यामुळे लोकांनाच्या मोबाईल टॉर्चचा आधार घ्यावा लागला. याच मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सरण रचण्यात आले.

author img

By

Published : May 3, 2019, 1:14 PM IST

भंडारा : हुतात्म्यांच्या अंतविधी दरम्यान प्रशासनाचे ढिसाळ नियोजन..

भंडारा - गडचिरोली येथे नक्षली हल्ल्यात वीरमरण आलेले जवान दयानंद शहारे यांच्यावर गुरुवारी दिघोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी नियोजनाचा अभाव दिसला. अंत्यसंस्कारासाठीचे सरण अंधारातच रचण्यात आले. मात्र, तहसीलदारांनी सर्व व्यवस्था केल्याचे सांगितले. वीरमरण आलेल्या जवानाच्या पार्थिवाचे अपमान करू पाहणाऱ्या तहसीलदारावर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

भंडारा : हुतात्म्यांच्या अंतविधी दरम्यान प्रशासनाचे ढिसाळ नियोजन..

बुधवारी गडचोरीलीत नक्षली हल्ला झाला. यामध्ये भंडारा जिल्ह्याचे तीन जवानांना वीरमरण आले. या जवानांचे पार्थिव गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या गावी आणून त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. लाखनी आणि साकोली येथील तहसीलदारांनी नदीवर तशी व्यवस्था केली होती.

अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या चुलबंद नदी परिसरात अंधार पसरला होता. यामुळे लोकांनाच्या मोबाईल टॉर्चचा आधार घ्यावा लागला. याच मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सरण रचण्यात आले. दयानंद यांचे पार्थिव नदी तीरावर पोहोचल्यानंतर अंतयात्रेसह आणलेल्या गाडीतील जनरेटरवरुन विजेचे तीन दिवे सुरु करण्यात आले. या दिव्यांचा प्रकाश हा अंतविधी आणि सलामीच्या जागी पोहोचत नव्हता. शेवटी प्रयत्नाने एक विजेचा दिवा अंत्यविधीच्या ठिकाणी आणण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सलामी दिली, आणि दयानंद यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला.

भंडारा - गडचिरोली येथे नक्षली हल्ल्यात वीरमरण आलेले जवान दयानंद शहारे यांच्यावर गुरुवारी दिघोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी नियोजनाचा अभाव दिसला. अंत्यसंस्कारासाठीचे सरण अंधारातच रचण्यात आले. मात्र, तहसीलदारांनी सर्व व्यवस्था केल्याचे सांगितले. वीरमरण आलेल्या जवानाच्या पार्थिवाचे अपमान करू पाहणाऱ्या तहसीलदारावर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.

भंडारा : हुतात्म्यांच्या अंतविधी दरम्यान प्रशासनाचे ढिसाळ नियोजन..

बुधवारी गडचोरीलीत नक्षली हल्ला झाला. यामध्ये भंडारा जिल्ह्याचे तीन जवानांना वीरमरण आले. या जवानांचे पार्थिव गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या गावी आणून त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. लाखनी आणि साकोली येथील तहसीलदारांनी नदीवर तशी व्यवस्था केली होती.

अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या चुलबंद नदी परिसरात अंधार पसरला होता. यामुळे लोकांनाच्या मोबाईल टॉर्चचा आधार घ्यावा लागला. याच मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सरण रचण्यात आले. दयानंद यांचे पार्थिव नदी तीरावर पोहोचल्यानंतर अंतयात्रेसह आणलेल्या गाडीतील जनरेटरवरुन विजेचे तीन दिवे सुरु करण्यात आले. या दिव्यांचा प्रकाश हा अंतविधी आणि सलामीच्या जागी पोहोचत नव्हता. शेवटी प्रयत्नाने एक विजेचा दिवा अंत्यविधीच्या ठिकाणी आणण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सलामी दिली, आणि दयानंद यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला.

Intro:Anc : गडचिरोली येथे नक्षली हल्ल्यात शहीद दयानंद शहारे यांच्यावर गुरुवारी दिघोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले केले तिथे मोठ्या प्रमाणात नियोजनाचा अभाव दिसला. अंधारातच शाहिदाचे शरण रचल्या गेले मात्र तरीही तहसीलदार म्हणतात सर्व व्यवस्था केली आहे. शहिदांच्या पार्थिवाचे अपमान करू पाहणाऱ्या तहसीलदारावर कारवाई गावकऱ्यांची मागणी.Body:
बुधवारी गडचोरीलीत नक्षली हल्ला झाला या मध्ये भंडारा जिल्ह्याचे तीन जवान शहीद झाले त्या जवानांचे पार्थिव गुरुवारी संध्याकाळ पर्यंत त्यांच्या गावी आणल्या जाणार होते म्हणजे त्यांचा अंत्यसंस्कार हे रात्रीला होणार होता, लाखनी आणि साकोली येथील तहसीलदारांनी नदीवर तशी व्यवस्था केली मोठं मोठे लाईट सर्वत्र लावले ज्यामुळे शहिदांच्या अंत्यसंस्कार कोणतेही विघ्न येऊ नये मात्र लाखांदूर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी असलेले तहसीलदार संतोष महल्ले यांना मात्र या गोष्टीचे गांभीर्य समजे नसावे म्हणून ज्या चुलबंद नदीवर दयानंद शहारे यांच्या पार्थिवाला अग्नी दिली जाणार होती त्या परिसरात सर्वत्र अंधार पसरलेला होता, अग्नी देण्यासाठी आणलेल्या काळ्या नदी पर्यंत नेण्यासाठी लोकांना शेवटी मोबाईल च्या टॉर्च चा आधार घ्यावा लागला, याच मोबाईल च्या टॉर्च मध्ये शरण रचला गेला ज्या वेळी दयानंद यांचे पार्थिव नदी तीरावर पोहचे त्यावेळी त्या अंतयात्रेसह आणलेल्या गाडीतील जनरेटर वर तीन लाईट सुरू केले गेले ज्यांचा प्रकाश हा अंतविधी आणि सलामीच्या जागी पोहचत नोव्हाता शेवटी एका काळीला बांधून एक लाईट त्या ठिकाणी आणण्यात आले आणि नंतर पोलिसांनी सलामी देत शहीद दयानंद यांच्या पार्थिवाला अंगी देण्यात आली. एकाच जरेटरवर या अव्यवस्थेविषयी तहसीलदार यांना विचारले असता या अव्यवस्थेला ही योग्य व्यवस्था केली असल्याचे त्यांनी सांगितले.
शहिदांच्या पार्थिवाचे अपमान होऊ नये म्हणून व्यवस्थित पार पडावा म्हणून प्रशासनातर्फे सर्व व्यवस्था केली जाते मात्र दिघोरी येथे ज्या पद्धतीने तहसीलदारांनी दुर्लक्ष करीत अव्यवस्था केली आणि शाहिदाच्या पार्थिवाचे अपमान करण्याच्या प्रयत्न केला अश्या निष्काळजीपणा करणाऱ्या तहासिलदारावर कार्यवाही करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
एकाच जनरेटर मध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी लाईट सुरू करून शासनाचा पैसा वाचविल्याने लाखांदुर तहसीलदार संतोष महल्ले यांना बचतीसाठी बीजेपी शासनातर्फे एखादा पुरस्कार मिळायला हवा.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.