ETV Bharat / state

अर्थसंकल्पातून जनतेची निराशा, थोरातांची टीका

जनतेने एवढे मोठे बहुमत देऊनही जनतेला या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.

author img

By

Published : Jul 5, 2019, 5:46 PM IST

बाळासाहेब थोरात

अहमदनगर - अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेची निराशा झाली आहे, असे मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते आज संगमनेरमध्ये बोलत होते.

बाळासाहेब थोरात

जनतेने एवढे मोठे बहुमत देऊनही जनतेला या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्यांनी शेतकरी वर्गाला सरकारमध्ये काहीच स्थान नाही. तसेच अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर शेअर बाजार कोसळतो यावरुनच अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे उघड झाले आहे, असे वक्तव्य केले.

अहमदनगर - अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेची निराशा झाली आहे, असे मत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते आज संगमनेरमध्ये बोलत होते.

बाळासाहेब थोरात

जनतेने एवढे मोठे बहुमत देऊनही जनतेला या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्यांनी शेतकरी वर्गाला सरकारमध्ये काहीच स्थान नाही. तसेच अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर शेअर बाजार कोसळतो यावरुनच अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे उघड झाले आहे, असे वक्तव्य केले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale


अर्थसंकल्पातून जनतेची निराशा...

जनतेनं एवढं बहुमत देऊनही जनतेला काहीच मिळाल नाही...

शेतकरी वर्गाला सरकारमध्ये स्थानच नाही....

अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर शेअर बाजार
कोसळतो यावरूनच अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं उघड....

गटनेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया....

संगमनेरात बोले आहेत....Body:MH_AHM_Shirdi_Balasaheb Thorat_Baget_05_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Balasaheb Thorat_Baget_05_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.