ETV Bharat / city

राज्यपालांची भूमिका संशयास्पद - प्रकाश शेंडगे - प्रकाश शेंडगे यांची राज्यपालांच्या भुमिकेबाबत प्रतिक्रीया

सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला दिलेली वेळ आणि शिवसेनेला दिलेली वेळ, यातील तफावत पाहता राज्याच्या राज्यपालांची भुमिका ही संशयास्पद असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

प्रकाश शेंडगे
author img

By

Published : Nov 12, 2019, 4:26 PM IST

मुंबई - एकीकडे राज्यपालांनी भाजपला 48 तास दिले तर शिवसेनेला फारच कमी वेळ दिला. हे कुठेतरी चुकीचे आहे, राज्यपालांची ही भूमिका संशयास्पद असून हे काही न्यायाला धरून नाही, असा आरोप ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केला.

प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रीया

हेही वाचा... ' देशाची अर्थव्यवस्था येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची होईल'

प्रकाश शेंडगे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्यात चिंतेचे वातावरण तयार झाले असून, याला राज्यपलाच जबाबदार असल्याचे शेंडगे म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागेल असे वाटत नाही. शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सरकार बनेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असेही ते म्हणाले.

हेही वाचा... सेनेला दिलेली मुदत संपली मात्र; सत्ता स्थापनेचा दावा कायम, काँग्रेस राष्ट्रवादीचा निर्णय नाहीच

मुंबई - एकीकडे राज्यपालांनी भाजपला 48 तास दिले तर शिवसेनेला फारच कमी वेळ दिला. हे कुठेतरी चुकीचे आहे, राज्यपालांची ही भूमिका संशयास्पद असून हे काही न्यायाला धरून नाही, असा आरोप ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केला.

प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रीया

हेही वाचा... ' देशाची अर्थव्यवस्था येत्या १० ते १५ वर्षात १० लाख कोटी डॉलरची होईल'

प्रकाश शेंडगे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भुमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्यात चिंतेचे वातावरण तयार झाले असून, याला राज्यपलाच जबाबदार असल्याचे शेंडगे म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागेल असे वाटत नाही. शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सरकार बनेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असेही ते म्हणाले.

हेही वाचा... सेनेला दिलेली मुदत संपली मात्र; सत्ता स्थापनेचा दावा कायम, काँग्रेस राष्ट्रवादीचा निर्णय नाहीच

Intro:एकीकडे राज्यपालांनी भाजपला 48 तास दिले तर शिवसेनेलं फारच कमी वेळ दिला हे कुठेतरी चुकीचे आहे. राज्यपालांची भूमिका संशयास्पद असून हे काही न्यायला धरून नाही असा आरोप ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केला. आज प्रकाश शेंडगे यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
Body:राज्यपालांच्या या भूमिकेमुळे राज्यात चिंतेच वातावरण असून याला राज्यपलाच जबाबदार असल्याचे शेंडगे म्हणाले.
राष्ट्रपती राजवट लागेल असं वाटत नाही. शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे प्रश्न आहेत त्यामुळे सेनेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच सरकार बनेल आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असेही ते म्हणाले.
Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.