ETV Bharat / city

भाजपने अडवलेले अप्पर वर्धा धरणाचे पाणी काँग्रेसने सोडवले

जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोमवारी ५ वाजता सायंकाळी सोडण्यात आले आहे. यासाठी धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

author img

By

Published : May 13, 2019, 7:25 PM IST

भाजपने अडवलेले अप्पर वर्धा धरणाचे पाणी काँग्रेसने सोडवले

अमरावती - जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या पाणी सोडण्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वातावरण तापले आहे. भाजपने तिवसा मतदारसंघात पाणी सोडण्याच्या श्रेयावरून आडकाठी टाकली, असा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला होता.

भाजपने अडवलेले अप्पर वर्धा धरणाचे पाणी काँग्रेसने सोडवले


काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना श्रेय जाऊ नये म्हणून मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अनिल बोंडे यांच्या सह भाजप पदाधिकाऱ्यांनी राजकीय दबाव प्रशासकीय अधिकाऱ्यावर आणला आणि अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याला स्थगिती दिली, असा आरोप काँग्रेसने केला.


काँग्रेसच्या आक्रमक आंदोलनापुढे प्रशासन आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी नमती बाजू घेत यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार विरेंद्र जगताप, रणजित कांबळे, विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोमवारी ५ वाजता सायंकाळी सोडण्यात आले आहे. यासाठी धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

अमरावती - जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या पाणी सोडण्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वातावरण तापले आहे. भाजपने तिवसा मतदारसंघात पाणी सोडण्याच्या श्रेयावरून आडकाठी टाकली, असा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला होता.

भाजपने अडवलेले अप्पर वर्धा धरणाचे पाणी काँग्रेसने सोडवले


काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना श्रेय जाऊ नये म्हणून मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अनिल बोंडे यांच्या सह भाजप पदाधिकाऱ्यांनी राजकीय दबाव प्रशासकीय अधिकाऱ्यावर आणला आणि अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याला स्थगिती दिली, असा आरोप काँग्रेसने केला.


काँग्रेसच्या आक्रमक आंदोलनापुढे प्रशासन आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी नमती बाजू घेत यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार विरेंद्र जगताप, रणजित कांबळे, विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोमवारी ५ वाजता सायंकाळी सोडण्यात आले आहे. यासाठी धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Intro:भाजपाने अडवलेलं अप्पर वर्धा धरणाचे पाणी काँग्रेस पक्षांन सोडवल
-----------------------------------------------

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या पाणी सोडण्यावरून अमरावती जिल्हात काँग्रेस भाजपात चांगलच वातावरण कालपासून तापलं आहे.भाजपाने काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात पाणी सोडण्याच्या श्रेया वरून भाजपाने आडकाठी टाकली असा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला होता,काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना श्रेय जाऊ नये म्हणून मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघाचे
भाजप आमदार अनिल बोंडे यांच्या सह भाजपा पदाधिकारी यांनी राजकीय दबाव प्रशासकीय अधिकाऱ्यावर आणून अप्पर वर्धा धरणाच पाणी सोडण्याला स्थगिती दिली असा आरोप काँग्रेसन केला .मात्र कॉंग्रेसच्या आक्रमक आंदोलनापुढं प्रशासन व भाजपा पदाधिकारी यांनी नमती बाजू घेत यशोमती ठाकूर यांच्या ,आमदार विरेंद्र जगताप,रणजित कांबळे,विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्तीत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात केलेल्या
आंदोलनंतर अप्पर वर्धा धरणाचं पाणी आज सोमवारी पाच वाजता सायंकाळी सोडण्यात आले यात धरनाचे दोन दरवाजे उघडन्यात आले आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.