ETV Bharat / bharat

उमा भारतींनी राहुल आणि प्रियांका गांधीची मोहम्मद अली जिनांशी केली तुलना, म्हणाल्या.... - उमा भारती पन्ना कार्यक्रम

काही लोक दृष्ट विचारसरणीचे असतात व ते अफवा पसरवतात. अशा अफवांमुळेच भारताची फाळणी झाली होती, असे म्हणत उमा भारती यांनी काँग्रेसला टोमणा मारला. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची तुलना मोहम्मद अली जिना यांच्याशी केली.

madhya pradesh
माजी मंत्री उमा भारती
author img

By

Published : Jan 9, 2020, 11:45 PM IST

पन्ना (म.प्र)- माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेत्या उमा भारती यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची तुलना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्याशी केली आहे. त्याचबरोबर, हे देघेही नेते नागरिकत्व संशोधन कायदाविषयी अफवा पसरवत असल्याचा आरोप देखील उमा भारती यांनी केला.

प्रतिक्रिया देताना माजी मंत्री उमा भारती

माजी मंत्री उमा भारती या पन्ना येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमात भारती यांनी लागू झालेल्या नव्या नागरिकत्व संशोधन कायद्याचा भारतीय नागरिकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. ते उमा भारती असो की ओवैसी या कायद्यामुळे कुणालाही नुकसान होणार नाही. या कायद्यामुळे कुणाचेही अधिकारी हिरावले जाणार नाही, असे उमा भारती यांनी सांगितले. मात्र, काही लोक दृष्ट विचारसरणीचे असतात व ते अफवा पसरवितात. अशा अफवांमुळेच भारताची फाळणी झाली होती, असे म्हणत उमा भारती यांनी काँग्रेसला टोमणा मारला. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची तुलना मोहम्मद अली जिना यांच्याशी केली.

त्याचबरोबर, फाळणीमुळे कोणालाही फायदा झाला नाही. मात्र, जिना सारखे लोक उदयास आले. आज जिन्हा नाही, मात्र राहुल जिन्हा आणि प्रियांका जिना हे पर्यावरणाला त्रास देत असून ते मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करत असल्याचे उमा भारती म्हणाल्या. इतक्यावरच न थांबता भारती यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा देखील समाचार घेतला. सोनिया यांचा मी सम्मान करते. मात्र, सोनिया गांधी यांचे वडिल इटलीमध्ये मोसोलिनी यांच्या सैन्यात होते, असे कोणी विचारले आहे का ? आम्ही सोनियांचा सम्मान करतो. आम्ही सोनियांना त्यांच्या नागरिकत्वाबाबत विचारले नाही तर मुस्लिमांना का कोणी प्रश्न करणार, असा सवालही माजी मंत्री उमा भारती यांनी केला.

हेही वाचा- 'जेएनयू वाद सोडविण्याबाबत शासनाच्या प्रस्तावावर अमल न करण्यास कुलगुरू ठाम, ही बाब धक्कादायक'

पन्ना (म.प्र)- माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजप नेत्या उमा भारती यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची तुलना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्याशी केली आहे. त्याचबरोबर, हे देघेही नेते नागरिकत्व संशोधन कायदाविषयी अफवा पसरवत असल्याचा आरोप देखील उमा भारती यांनी केला.

प्रतिक्रिया देताना माजी मंत्री उमा भारती

माजी मंत्री उमा भारती या पन्ना येथील एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. कार्यक्रमात भारती यांनी लागू झालेल्या नव्या नागरिकत्व संशोधन कायद्याचा भारतीय नागरिकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. ते उमा भारती असो की ओवैसी या कायद्यामुळे कुणालाही नुकसान होणार नाही. या कायद्यामुळे कुणाचेही अधिकारी हिरावले जाणार नाही, असे उमा भारती यांनी सांगितले. मात्र, काही लोक दृष्ट विचारसरणीचे असतात व ते अफवा पसरवितात. अशा अफवांमुळेच भारताची फाळणी झाली होती, असे म्हणत उमा भारती यांनी काँग्रेसला टोमणा मारला. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची तुलना मोहम्मद अली जिना यांच्याशी केली.

त्याचबरोबर, फाळणीमुळे कोणालाही फायदा झाला नाही. मात्र, जिना सारखे लोक उदयास आले. आज जिन्हा नाही, मात्र राहुल जिन्हा आणि प्रियांका जिना हे पर्यावरणाला त्रास देत असून ते मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करत असल्याचे उमा भारती म्हणाल्या. इतक्यावरच न थांबता भारती यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा देखील समाचार घेतला. सोनिया यांचा मी सम्मान करते. मात्र, सोनिया गांधी यांचे वडिल इटलीमध्ये मोसोलिनी यांच्या सैन्यात होते, असे कोणी विचारले आहे का ? आम्ही सोनियांचा सम्मान करतो. आम्ही सोनियांना त्यांच्या नागरिकत्वाबाबत विचारले नाही तर मुस्लिमांना का कोणी प्रश्न करणार, असा सवालही माजी मंत्री उमा भारती यांनी केला.

हेही वाचा- 'जेएनयू वाद सोडविण्याबाबत शासनाच्या प्रस्तावावर अमल न करण्यास कुलगुरू ठाम, ही बाब धक्कादायक'

Intro:पन्ना।
एंकर :- आज पन्ना के स्थानिय शानवी लैंडमार्क में नागरिकता संसोधन अधिनियम पर एक संगोष्ठी का आयोजन किया गया जिसमें भाजपा की राष्ट्रीय उपाध्यक्ष एवं पूर्व केंद्रीय मंत्री उमा भारती शामिल हुई और लोगो को नागरिकता संसोधन अधिनियम को लेकर लोगो को जागरूक किया।


Body:कार्यक्रम में उमा भारती ने विवादित बयान दिया और गांधी परिवार पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहाँ की हमने कभी प्रियंका गांधी, राहुल गांधी और सोनिया गांधी से नही पूंछा की वो हमारे देश मे क्यों आये और उन्होंने यहां की नागरिकता ली। उन्होंने कहा कि क्या सोनिया गांधी जी के पिता के बारे में हमने कभी पूंछा की उनके पिता जी इटली की मुशेली की सेना में तानाशाह थे।


Conclusion:तो कही आपके परिवार में भी वो प्रकृति नही आ गई तानाशाह की। इसके साथ ही उन्होंने कहा कि भारत के मुसलमानों को कांग्रेस पार्टी गुमराह कर रही है उनकी नागरिकता को इस अधिनियम से कोई खतरा नही है। वो इस देश के नागरिक थे और रहेंगे। इस कार्यक्रम में खजुराहो सांसद बीड़ी शर्मा, पवाई विधयक, पन्ना विधायक सहित सेकड़ो की संख्या में कार्यकर्ता और भाजपा पदाधिकारी शामिल रहे।
बाईट :- 1 उमा भारती (भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष एवं पूर्व केंद्रीय मंत्री)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.