ETV Bharat / bharat

योगींना अजयसिंह बिश्त म्हटले, महाराष्ट्राच्या तरुणाचा पत्रकार परिषदेत गोंधळ

योगी आदित्यानाथ यांचा उल्लेख अजयसिंह बिश्त असा करणे म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा तरुणाने दिल्या.

author img

By

Published : May 15, 2019, 5:27 PM IST

Updated : May 15, 2019, 10:12 PM IST

महाराष्ट्राच्या तरुणाचा पत्रकार परिषदेत गोंधळ

दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजयसिंह बिश्त म्हटल्यामुळे महाराष्ट्रातील एका तरुणाने काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. काँग्रसेचे प्रवक्ते पवन खेडा यांच्या दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घटना घडली.

महाराष्ट्राच्या तरुणाचा पत्रकार परिषदेत गोंधळ


योगी आदित्यानाथ यांचा उल्लेख अजयसिंह बिश्त असा करणे म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा तरुणाने दिल्या.

दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अजयसिंह बिश्त म्हटल्यामुळे महाराष्ट्रातील एका तरुणाने काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. काँग्रसेचे प्रवक्ते पवन खेडा यांच्या दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घटना घडली.

महाराष्ट्राच्या तरुणाचा पत्रकार परिषदेत गोंधळ


योगी आदित्यानाथ यांचा उल्लेख अजयसिंह बिश्त असा करणे म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा तरुणाने दिल्या.

Intro:Body:

National News 05


Conclusion:
Last Updated : May 15, 2019, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.