ETV Bharat / bharat

कारगिल : एका बाजूने शत्रू तर दुसऱ्या बाजूने दरी, प्रतिकूल परिस्थितीतील जवानाची शौर्यगाथा

गोरखा रेजीमेंटमध्ये असलेले जवान कैलाश क्षेत्री यांची जबाबदारी सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवण्याची होती. यावेळी शत्रूंना आपला ठिकाणा कळू नये म्हणून क्षेत्री गाडीची लाईट बंद करुन शस्त्रास्त्रे पुरवायचे.

author img

By

Published : Jul 22, 2019, 11:56 AM IST

कारगिल

देहरादून- कारगिल युद्धाला 20 वर्ष उलटून गेली. युद्धात शौर्याने लढलेल्या आणि बलिदान दिलेल्या वीर जवानांना देश अजूनही आठवणीत ठेवतो. कारगिल युद्धात लढलेल्या वीर जवानांच्या अनेक शौर्यगाथा आहेत. अशीच एक शौर्यकथा तत्कालीन गोरखा रेजीमेंटमध्ये असलेले जवान कैलाश क्षेत्री यांची आहे. कारगिल युद्धादरम्यान क्षेत्री यांची जबाबदारी सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवण्याची होती.

जवान कैलाश क्षेत्री

युद्धादरम्यान सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम क्षेत्री यांच्याकडे सोपवण्यात आले होते. पहाडी भागात पाकिस्तानने ताबा मिळवला होता. तसेच भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यामध्ये गोळीबार सुरु असायचा. अशावेळी गोळीबार सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन क्षेत्री यांना शस्त्रास्त्रे भारतीय सैनिकांपर्यत पोहोचवायचे होते. अशा वेळी गाडीची लाईट बंद करुन युद्धक्षेत्रात जाण्याचा क्षेत्री यांनी निर्णय घेतला. पहाडी भागातून गाडी चालवावी लागत असल्याने धोका मोठा होता. एका बाजुला दरी असल्याने जोखीम होती. यावेळी देशासाठी जीव मुठीत घेऊन असा धोका पत्करला असल्याचे क्षेत्री सांगतात. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना अभिमान असल्याचे चेहऱ्यावर साफ दिसत होते.

युद्धकाळात जवानांमध्ये उत्साह खूप होता. देशासाठी बलीदान देण्याची सगळ्यांची तयारी होती. शत्रूचा पराभव करणे हे एकच जवानांसमोर होते, असे ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत क्षेत्री सांगत होते.

युद्धात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर जवानांमध्ये एकीकडे विजयाचा जोश भरला होता तर दुसरीकडे शहीदांसाठी डोळ्यात पाणी भरले होते. शहीदांनी दिलेले बलीदान अतुलनीय असल्याचे क्षेत्री सांगतात. तसेच पुन्हा एकदा संधी मिळाली तर देशासाठी लढायला नक्की जाईन, असं ते म्हणाले.

शहीद जवानांसाठी सरकारने जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करावी जेणे करुन नवीन येणाऱ्या पीढीला सैन्यात येण्याची प्रेरणा मिळत जाईल, असं क्षेत्री यांनी आवर्जून सांगितले.

देहरादून- कारगिल युद्धाला 20 वर्ष उलटून गेली. युद्धात शौर्याने लढलेल्या आणि बलिदान दिलेल्या वीर जवानांना देश अजूनही आठवणीत ठेवतो. कारगिल युद्धात लढलेल्या वीर जवानांच्या अनेक शौर्यगाथा आहेत. अशीच एक शौर्यकथा तत्कालीन गोरखा रेजीमेंटमध्ये असलेले जवान कैलाश क्षेत्री यांची आहे. कारगिल युद्धादरम्यान क्षेत्री यांची जबाबदारी सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवण्याची होती.

जवान कैलाश क्षेत्री

युद्धादरम्यान सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम क्षेत्री यांच्याकडे सोपवण्यात आले होते. पहाडी भागात पाकिस्तानने ताबा मिळवला होता. तसेच भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यामध्ये गोळीबार सुरु असायचा. अशावेळी गोळीबार सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन क्षेत्री यांना शस्त्रास्त्रे भारतीय सैनिकांपर्यत पोहोचवायचे होते. अशा वेळी गाडीची लाईट बंद करुन युद्धक्षेत्रात जाण्याचा क्षेत्री यांनी निर्णय घेतला. पहाडी भागातून गाडी चालवावी लागत असल्याने धोका मोठा होता. एका बाजुला दरी असल्याने जोखीम होती. यावेळी देशासाठी जीव मुठीत घेऊन असा धोका पत्करला असल्याचे क्षेत्री सांगतात. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना अभिमान असल्याचे चेहऱ्यावर साफ दिसत होते.

युद्धकाळात जवानांमध्ये उत्साह खूप होता. देशासाठी बलीदान देण्याची सगळ्यांची तयारी होती. शत्रूचा पराभव करणे हे एकच जवानांसमोर होते, असे ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत क्षेत्री सांगत होते.

युद्धात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर जवानांमध्ये एकीकडे विजयाचा जोश भरला होता तर दुसरीकडे शहीदांसाठी डोळ्यात पाणी भरले होते. शहीदांनी दिलेले बलीदान अतुलनीय असल्याचे क्षेत्री सांगतात. तसेच पुन्हा एकदा संधी मिळाली तर देशासाठी लढायला नक्की जाईन, असं ते म्हणाले.

शहीद जवानांसाठी सरकारने जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करावी जेणे करुन नवीन येणाऱ्या पीढीला सैन्यात येण्याची प्रेरणा मिळत जाईल, असं क्षेत्री यांनी आवर्जून सांगितले.

Intro:summary- कारगिल युद्ध मे रहे एक सैनिक कैलाश क्षेत्री की आप बीती।


एंकर- कारगिल हुए 20 साल होने को आये हैं। ऐसे में कारगिल युध्द में देश का शौर्य को बुलंदियों पर लेकर जाने वाले जबाजो में उत्तराखंड का योगदान अदित्तीय है। ऐसे ही एक शौर्य की दास्तां है तत्कालीन गोरखा रेजीमेंट में तैनात सिपाही कैलाश क्षेत्री की। मौजूदा समय मे देहरादून के सेलाकुई में रह है कैलाश क्षेत्री ने बताया कि कारगिल युद्ध के दौरान उनकी जिम्मेदारी हथियारों का डिश्टिब्यूशन था। क्षेत्री बताते हैं कि उस दौरान सभी मे जज्बा कूट कूट कर भरा था और जिसके चलते वो जान हथेली पर रख कर रात के घुप्प अंधेरे में गाड़ियों में बिना लाइट जलाए अपने सेना को हथियारों की सप्लाई करने जाते थे क्यों पहाड़ी पर पकेस्तान का कब्जा था और सड़क पहाड़ी के नीचे से होकर जाती थी।


Body:दासताएँ कारगिल---
कारगिल दिवस को 20 वर्ष हो चुके हैं लेकिन आज भी कारगिल की वो शौर्य गाथाएं देश के युवाओं को जोश और जज्बे से लबरेज कर देती है। ऐसी ही एक कहानी है देहरादून में रह रहे कैलाश क्षेत्री की। कैलाश क्षेत्री की जम्मू और कश्मीर के दराज सेक्टर में 1998 में पोस्टिंग हुई थी और सेना में उन्हें हथियारों के डिस्ट्रीब्यूशन की जिम्मेदारी दी गयी थी। कैलाश क्षेत्री ने बताया कि कारगिल युद्ध के दौरान माहौल काफी संवेदनशील था और सेना के हर एक जवाब देश के लिए मर मिटने के लिए तैयार था। क्षेत्री बताते हैं कि दराज सेक्टर में हथियारों की सप्लाई के दौरान कई बार उनका मुकाबला मौत से हुआ लेकिन देश सेवा उनके लिए पहली प्राथमिकता थी।
कारगिल के दौरान का एक किस्सा ईटीवी भारत से साझा करते हुए कैलाश क्षेत्री बताते हैं कि एक बार एक जिस पहाड़ी पर पाकिस्तान का कब्जा था उसी पहाड़ी के नीचे बने मार्ग से होकर भारतीय सेना को हथियार पहुंचाने की जरुरत थी। पाकिस्तान लगातार पहाड़ी से गोलाबारी कर रहा था और आगे जाना बहुत मुश्किल था लेकिन दूसरी तरफ भारतीय सेना को हथियार पहुंचाना भी जरूरी था तो ऐसे में उन्होंने फैसला लिया कि वो हथियारों से भरे वाहन की लाइट बंद कर के आगे बढ़े ताकि दुश्मनों को आवाजाही का पता ना चले जबकि दूसरी तरफ गहरी खाई वाली नदी थी।
कैलाश क्षेत्र ने ये वाकिया साझा करते हुए यह भी कहा कि भारतीय सेना का वो जज्बा किसी को भी नेस्तोनाबूत कर सकने वाला था। क्षेत्री ने बताया कि जब लड़ाई खत्म हुई तो सभी में जोश था तो अपने खोए साथियों के गम के आंसू भी थे। कैलाश क्षेत्री ने जय हिंद के नारे के साथ अंत मे बस इतना कहा की सरकारों को शहीदों की शहादत पर किये गए तमाम वादों को पूरा करना चाहिए ताकि सेना में आने वाले नोजवानो को भी प्रेरणा मिल सके।
बाइट- कैलाश क्षेत्री, पूर्व कारगिल सैनिक


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.