महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'अर्थसंकल्प ही केवळ आकड्यांची आणि शब्दांची रचना'

By

Published : Feb 1, 2020, 9:10 PM IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प ही केवळ आकड्यांची आणि शब्दांची रचना आहे. भाजप सरकारचा हा ७ वा अर्थसंकल्प असून, प्रत्येक वर्षी सारखाच अर्थसंकल्प असल्याचे मत अर्थज्तज्ञ शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ इव्हेंट मॅनेजमेंट असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details