पुणे -राज्य नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, सर्व काही सुरू होईल, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मात्र, असे केल्यास हा निर्णय धाडसाचे ठरेल किंवा कोणताही विचार न करता केलेले विधान असू शकते, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री टोपे यांचे अनलॉकबाबत विधान कोणताही विचार न करता केलेले - डॉ. भोंडवे - पुणे जिल्हा बातमी
राज्य नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. मात्र, त्यांचे हे विधान कोणतेही विचार न करता केलेले विधान आहे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.

डॉ. अविनाश भोंडवे
बोलताना डॉ. भोंडवे
Last Updated : Oct 11, 2020, 6:15 PM IST