महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

५ मिनीटे उशिर झाल्याने विद्यार्थ्यांना परिक्षेपासून डावलले

मुंबईच्या ठाकूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कांदिवलीत हा प्रकार घडला आहे.

By

Published : Feb 24, 2019, 1:11 PM IST

ठाकूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कांदिवली

मुंबई - कृषिसेवक पदाच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांना ५ मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेतून डावलले गेल्याची घटना घडली. तर अनेकांकडे 'आधार'ची मूळ प्रत नसल्याने त्यांना परिक्षेला बसू दिले नाही. मुंबईच्या ठाकूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, कांदिवलीत हा प्रकार घडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details