ETV Bharat / state

वर्ध्यातील कोल्हापुरात गोठ्याला आग, दोन लाखाचे साहित्य जळून खाक - Fire

चंद्रभान पाझारे यांची कोल्हापूर (राव)  गावाला लागून सहा एकर शेती आहे.  शेतात गोठा असून त्यात शेती साहित्य आणि जनावरे बांधलेली होती. या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे समजताच देवळी आणि पुलगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशामक दल येईपर्यंत साठवणूक केलेला जनावरांचा चारा आणि शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.

वर्ध्यातील कोल्हापुरात गोठ्याला आग, दोन लाखाचे साहित्य जळून खाक
author img

By

Published : May 26, 2019, 9:15 PM IST

वर्धा - देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथे आज दुपारी अचानक आग लागून गोठ्याचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे सांगितले जात आहे. हा गोठा चंद्रभान पांझरे यांचा आहे. त्यांचे आगीत तब्बल 2 लाखांचे साहित्य जळून नुकसान झाले.

वर्ध्यातील कोल्हापुरात गोठ्याला आग, दोन लाखाचे साहित्य जळून खाक

चंद्रभान पाझारे यांची कोल्हापूर (राव) गावाला लागून सहा एकर शेती आहे. शेतात गोठा असून त्यात शेती साहित्य आणि जनावरे बांधलेली होती. या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे समजताच देवळी आणि पूलगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशामक दल येईपर्यंत साठवणूक केलेला जनावरांचा चारा आणि शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. गोठ्यात जनावरे बांधलेली नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घडलेल्या घटनेची माहिती देवळी पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. महावितरणचे कोणीही अधिकारी मात्र इकडे फिरकले नाहीत.

वर्धा - देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथे आज दुपारी अचानक आग लागून गोठ्याचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचे सांगितले जात आहे. हा गोठा चंद्रभान पांझरे यांचा आहे. त्यांचे आगीत तब्बल 2 लाखांचे साहित्य जळून नुकसान झाले.

वर्ध्यातील कोल्हापुरात गोठ्याला आग, दोन लाखाचे साहित्य जळून खाक

चंद्रभान पाझारे यांची कोल्हापूर (राव) गावाला लागून सहा एकर शेती आहे. शेतात गोठा असून त्यात शेती साहित्य आणि जनावरे बांधलेली होती. या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागल्याचे समजताच देवळी आणि पूलगाव येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशामक दल येईपर्यंत साठवणूक केलेला जनावरांचा चारा आणि शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. गोठ्यात जनावरे बांधलेली नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घडलेल्या घटनेची माहिती देवळी पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. महावितरणचे कोणीही अधिकारी मात्र इकडे फिरकले नाहीत.

Intro:
कोल्हापुरात गोठ्याला आग, साहित्य जळून खाक

- आगीत साहित्य जळाल्याने दोन लाखाचे नुकसान

वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथे आज दुपारी अचानक आग लागून गोठ्याचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचे सांगितले जात आहे. हा गोठा चंद्रभान पांझरे यांचा असून आगीत तब्बल 2 लाखाचे साहित्य जळून नुकसान झाले.

चंद्रभान पाझारे यांचे कोल्हापूर (राव) येथे गावाला लागुन सहा एकर शेती आहे. याच शेतात गोठा असून त्यात शेती साहित्य आणि जनावरांचा गोठा असुन आहे. या गोठ्याला शाँर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजत आहे. आग लागल्याचे समजताच मनोज वसू यांनी देवळी आणि पुलगाव येथून अग्निशामक बोलावले. मात्र अग्निशामक येई पर्यंत साठवणूक केलेला जनावरांचा चारा तसेच शेती उपयोगी साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. यात सुदैवाने जनावर बांधलेले नसल्याने किंवा जीवित हानी झाली नाही.

यासंदर्भात घडलेल्या घटनेची माहिती देवळी पोलिसांना देण्यात आली असुन पोलीसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे. महावितरणचे अधिकारी मात्र इकडे कोणीच फिरकले नाही .

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.