ETV Bharat / state

विजय वडेट्टीवार यांनी वाढदिवसादिनी घेतले साई समाधीचे दर्शन

author img

By

Published : Dec 13, 2019, 12:38 AM IST

माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी भाजपवर टीका केली.

vijay-vaddetiwar-prayed-in-sai-samadhi-temple
विजय वडेट्टीवारांनी वाढदिवसाच्या निम्मीताने घेतले साई समाधीचे दर्शन

अहमदनगर - माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांनी गुरुवारी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे समर्थन केले होते. मात्र, राज्यसभेत त्यांनी वॉक आऊट केला. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला, असे म्हणता येणार नाही. याचा राज्यातील सरकारवर काही परिणाम होणार नाही. राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचे सोनिया गांधीनी सांगितले होते. त्यांनी जर सरकारमधून बाहेर पडा, असे सांगितले तर आम्ही बाहेर पडू, असेही वडेट्टीवार यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

हेही वाचा- मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी यांना अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार जाहीर

तीन विचारधारेचे सरकार आहे म्हणून, हे सरकार टिकणार नाही, असा अनेकांच्या मनात विचार आला. तो विचारच नष्ट व्हावा, हा आमचा उद्देश आहे. नागरिकत्व विधेयक लोकांच्या मुलभूत प्रश्नांपासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे. राज्यात त्याचा काही परिणाम होणार नाही. देशातील जीडीपी कमी झाला यासाठी, सरकारने काय केले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

किमान समान कार्यक्रम जो राज्यात ठरला आहे, त्याच प्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत. आज आरएसएसचे हिंदुत्व देशविघातक आहे. राज्यात 3 पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. खाते वाटपातही एकमत झाले आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

हेही वाचा - अहमदनगरमध्ये गावकऱ्यांनी बंद पाडले निकृष्ठ रस्त्याचे काम

अहमदनगर - माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांनी गुरुवारी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे समर्थन केले होते. मात्र, राज्यसभेत त्यांनी वॉक आऊट केला. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला, असे म्हणता येणार नाही. याचा राज्यातील सरकारवर काही परिणाम होणार नाही. राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचे सोनिया गांधीनी सांगितले होते. त्यांनी जर सरकारमधून बाहेर पडा, असे सांगितले तर आम्ही बाहेर पडू, असेही वडेट्टीवार यांनी शिर्डीत माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

हेही वाचा- मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी यांना अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार जाहीर

तीन विचारधारेचे सरकार आहे म्हणून, हे सरकार टिकणार नाही, असा अनेकांच्या मनात विचार आला. तो विचारच नष्ट व्हावा, हा आमचा उद्देश आहे. नागरिकत्व विधेयक लोकांच्या मुलभूत प्रश्नांपासून दूर जाण्याचा प्रयत्न आहे. राज्यात त्याचा काही परिणाम होणार नाही. देशातील जीडीपी कमी झाला यासाठी, सरकारने काय केले? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

किमान समान कार्यक्रम जो राज्यात ठरला आहे, त्याच प्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत. आज आरएसएसचे हिंदुत्व देशविघातक आहे. राज्यात 3 पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. खाते वाटपातही एकमत झाले आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

हेही वाचा - अहमदनगरमध्ये गावकऱ्यांनी बंद पाडले निकृष्ठ रस्त्याचे काम

Intro:







Shirdi_Ravindra Mahale 

ANCHOR_ माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आज आपल्या वाढदिवसाच्या निम्मीताने शिर्डीत येवुन  साई समाधीचे दर्शन घेतलय..लोकसभेत शिवसेनेने नागरीकता संसोधन बिलाच सर्मधन केल होत मात्र राज्य सभेत त्यांनी वॉक आऊट केल होत त्यामुळे त्यांनी पाठींबा दिला अस नाही म्हणता येणार याचा राज्यातील सरकार वर काही परीणाम होणार नाही. राज्यातील सरकार मध्ये सामील होण्याच सोनीया गांधीनी सांगीतल होत त्यांनी जर सरकार मधुन बाहेर निघा अस सांगीतल तर आम्ही बाहेर निघु अस वडेट्टीवारांनी शिर्डीत माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केलय.....


BITE_  विजय वडेट्टीवारी कॉग्रेस नेते 



VO_ तीन विचार धारेच सरकार आहे म्हणुन अनेकांच्या मनाच विचार आला तो विचारच नष्ट व्हावा हा आमचा उद्देश आहे जुन जुलै मध्ये सरकार पडेल अस सांगत अधिकार्यांनवर दबाव आणन्याचा हा प्रयत्न असल्याच वडेट्चीवारांनी सांगत सीटीझन बील हे लोकांच्या मुलप्रश्ना पासुन दुर जाण्याचा प्रयत्न आहे राज्यात त्याचा काही परीणाम होणार नाहीये देशातील जी डी पी कमी झाला यासाठी या सरकारने काय केल असे विषय.अंगावर येवु नयेत म्हणुन असे प्रयत्न भाजपा कडुन केले जात असल्याची टिकाही वडेट्टीवारांनी केली आहे...किमान समान कार्यक्रम जो राज्यात ठरलाय त्याच प्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत आज आर एस एस च हिन्दुत देशविघातक आहे....राज्यात.तीन पक्षाच सरकार स्थापन झालय खीते वाटपातही एकमत झालय खाते वाटप पन लवकरच होईल भाजपा मधुन काही लोक येवु द्या त्यांना वाट पाहायची तर पाहु द्या अशी मिश्कील टिपनीही वडेट्टीवारांनी केली आहे.....Body:mh_ahm_shirdi_vijay wadettiwar_12_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_vijay wadettiwar_12_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.