ETV Bharat / city

सामरिक घडामोडींचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्राला भारताने कलम 370 माहिती कळवली - असीम सरोदे - पुणे

भारताने सामरिक घडामोडींचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्राला संविधान दुरुस्तीची माहिती कळवली, असे कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले आहे.

सामरिक घडामोडींचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्राला भारताने कलम 370 माहिती कळवली
author img

By

Published : Aug 6, 2019, 11:53 PM IST

पुणे - काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भाग म्हणून गरजेचे असल्यामुळे भारताने संविधान दुरुस्ती केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाला कळवली आहे, असे मत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

सामरिक घडामोडींचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्राला भारताने कलम 370 माहिती कळवली

सरोदे म्हणाले की, काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रलंबित आहे. काही राजकीय नेत्यांनी या संदर्भात केलेले विधान ही वस्तुस्थिती आहे. काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित असल्यामुळे भारत सरकारने देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेला आणि सुरक्षा परिषदेतील सगळ्या सदस्य देशांना संविधानाच्या दुरुस्तीची माहिती कळवली आहे.

नरेंद्र मोदी देखील 28 सप्टेंबर रोजी यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघात मध्ये भारताची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आपण काश्मीरच्या प्रश्नाकडे कायद्यानुसार ही पाहिले पाहिजे, असेही असेल सरोदे यावेळी म्हणाले.

पुणे - काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भाग म्हणून गरजेचे असल्यामुळे भारताने संविधान दुरुस्ती केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाला कळवली आहे, असे मत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

सामरिक घडामोडींचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्राला भारताने कलम 370 माहिती कळवली

सरोदे म्हणाले की, काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रलंबित आहे. काही राजकीय नेत्यांनी या संदर्भात केलेले विधान ही वस्तुस्थिती आहे. काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित असल्यामुळे भारत सरकारने देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेला आणि सुरक्षा परिषदेतील सगळ्या सदस्य देशांना संविधानाच्या दुरुस्तीची माहिती कळवली आहे.

नरेंद्र मोदी देखील 28 सप्टेंबर रोजी यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघात मध्ये भारताची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आपण काश्मीरच्या प्रश्नाकडे कायद्यानुसार ही पाहिले पाहिजे, असेही असेल सरोदे यावेळी म्हणाले.

Intro:पुणे - काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भाग म्हणून गरजेचे असल्यामुळे भारताने संविधान दुरुस्ती केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाला कळवली आहे, असे मत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.


Body:यासंदर्भात असून सरोदे म्हणाले की, काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघामध्ये प्रलंबित आहे. काही राजकीय नेत्यांनी या संदर्भात केलेले विधान ही वस्तुस्थिती आहे.

काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडींशी संबंधित असल्यामुळे भारत सरकारने देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेला आणि सुरक्षा परिषदेतील सगळ्या सदस्य देशांना संविधानाच्या दुरुस्तीची माहिती कळवली आहे.

त्याप्रमाणेच नरेंद्र मोदी देखील 28 सप्टेंबर रोजी यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघात मध्ये भारताची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आपण काश्मीरच्या प्रश्नाकडे कायद्यानुसार ही पाहिले पाहिजे, असेही असेल सरोदे यावेळी म्हणाले.

Byte Sent on Mojo
Byte Asim Sarode


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.