ETV Bharat / city

BUDGET 2019: थोड्याच वेळात अर्थसंकल्प होणार सादर; गुंतवणूकदारांचे लक्ष मुंबई शेअर बाजारावर - शेतकरी

दरम्यान, या अर्थसंकल्पात प्राप्तीकर सवलतीसह शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पॅकेजच्या घोषणांचा समावेश होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : Jul 5, 2019, 9:56 AM IST

Updated : Jul 5, 2019, 10:39 AM IST

मुंबई - आज केंद्र सरकारचा अंतरिम बजेट सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाचा मुंबई शेअर बाजारावरही मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे सर्वच गुंतवणूकदारांचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिले असणार आहे. बजेट सादर होताच शेअर बाजार उसळी घेणार की गडगडणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

दरम्यान, या अर्थसंकल्पात प्राप्तीकर सवलतीसह शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पॅकेजच्या घोषणांचा समावेश होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

हा अर्थसंकल्प विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आल्याने आता केंद्रातील सरकार ज्या ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्या संबंधित राज्यातील मतदारांना खुश करण्यासाठी घोषणांचा पाऊस करण्याची शक्यता आहे. केंद्रातील बजेट जनहित साधणारे असावे या दृष्टीने हे सरकार आजचा अर्थसंकल्प सादर करेल अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मुंबई - आज केंद्र सरकारचा अंतरिम बजेट सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाचा मुंबई शेअर बाजारावरही मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे सर्वच गुंतवणूकदारांचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिले असणार आहे. बजेट सादर होताच शेअर बाजार उसळी घेणार की गडगडणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

दरम्यान, या अर्थसंकल्पात प्राप्तीकर सवलतीसह शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या पॅकेजच्या घोषणांचा समावेश होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यानंतर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

हा अर्थसंकल्प विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आल्याने आता केंद्रातील सरकार ज्या ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्या संबंधित राज्यातील मतदारांना खुश करण्यासाठी घोषणांचा पाऊस करण्याची शक्यता आहे. केंद्रातील बजेट जनहित साधणारे असावे या दृष्टीने हे सरकार आजचा अर्थसंकल्प सादर करेल अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

थोड्याच वेळात सादर होणार अर्थसंकल्प


आज केंद्र सरकारचा अंतरिम बजेट जाहीर होणार आहे यामध्ये प्राप्तिकर सवलतीची शेतकऱ्यांना दिलासा साठी पॅकेजची घोषणांचा समावेश होईल अशी अपेक्षा सर्वांना लागलेली आहे. अंतरिम बजेट आज सविस्तर पणे मांडले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आल्याने आता केंद्रातील सरकार प्रत्येक राज्यभरात मतदारांना खुश करण्यासाठी हे केंद्रातील बजेट लोकायुक्त आणि लोकांच्या फायद्यासाठी ठरले पाहिजे यासाठी या सोयीनुसार हे सरकार जाहीर करेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच आता हे बजेट कशाप्रकारे सरकार मांडतोय हे त्यांनी जाहीर केल्यावरच कळणार आहे त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.


निर्मला सिताराम मन या वित्तमंत्र्यांनी द्वारे आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे .त्याचे स्वरूप अंतरिम अर्थसंकल्प किंवा लेखानुदान असे असेल बजेट जाहीर करत केल्यानंतर शेअर मार्केट मध्ये देखील मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. त्यामुळेच आता हे बजेट साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास जाहीर झाल्यानंतर शेअर मार्केट मध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बजेट जाहीर होईपर्यंत वाट पाहणं योग्य राहील
Last Updated : Jul 5, 2019, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.