19 February Shivjayanti : काय होता पुरंदरचा तह आणि छत्रपती शिवरायांची 'बिजोड राजनीती'? जाणून घ्या इतिहासकारांकडून - पुरंदरचा तह इतिहास
पुणे - स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचा तह अतिशय महत्त्वाचा आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बेजोड राजनितीची झलक दाखवली. नेमका काय होता, पुरंदरचा तह आणि काय आहे महत्त्व, जाणून घेऊया.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST