महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

जनतेला प्रेमाने जमेना; पोलिसांनी दिला अनेकांना 'प्रसाद'

By

Published : Mar 24, 2020, 9:46 PM IST

जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, जनतेवर अजून त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. उलट संचारबंदी लागू केल्यानंतर रस्त्यावर लोकांची जास्त संख्या दिसली. या प्रकरामुळे आता पोलीस देखील हतबल झाले असून त्यांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी आणि सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी रस्त्यावर उतरून अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना 'लाठीचा प्रसाद' दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details