'मराठा आरक्षण रद्द होण्याला राज्य सरकारच जबाबदार' - Supreme Court
युती सरकारच्या काळात सर्वांना सोबत घेऊन विधीमंडळात पारित केलेले मराठा आरक्षण आघाडी सरकारला न्यायालयात टिकविता आले नाही. याला सर्वस्वी कारणीभूत आघाडी सरकारच आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.