महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अमरावती : गहू काढणीला आला होता; मात्र, रात्री पाऊस आला अन् होत्याचं नव्हत झालं - पाऊस बातमी अमरावती

🎬 Watch Now: Feature Video

By

Published : Mar 18, 2020, 5:29 PM IST

अमरावती - जिल्ह्यात मंगळवारी रात्री १० च्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जबर फटका बसला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मंगळवारी विजांच्या कडकडाटात व वादळी वाऱ्याने हातातोंडाशी आलेले गव्हाचे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झाले. सोबतच काढणीला आलेला हरभरा शेतातच भिजल्याने त्यालाही कोंब फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details