महाराष्ट्र

maharashtra

पंतप्रधान किसान सन्मान योजना वादाच्या भोवऱ्यात; मंत्री बच्चू कडू यांनी घेतली दखल

By

Published : Jun 4, 2021, 3:46 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली. यात शेतकऱ्यांना दर ४ महिन्याला २ हजार रुपये सन्मान म्हणून देण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेतील नवीन शेतकऱ्यांची नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे पुढे आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details