महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मुलांचे शारीरिक अन् मानसिक आरोग्य सुधारणे गरजेचे - Raigad latest news

By

Published : Jan 28, 2021, 9:40 PM IST

कोरोनामुळे शाळा बंद होत्या. सुमारे दहा महिन्यांनंतर शाळा सुरू झा्या आहेत. मात्र, टाळेबंदीमधील व शाळा सुरू झाल्या नंतर मुलांच्या दिनक्रमात झालेल्या बदलाबाबत उपाययोजना कराव्यात यासाठी क्रीडा शिक्षक, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून आपले मत मांडले.

ABOUT THE AUTHOR

...view details