महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 12, 2020, 4:09 PM IST

ETV Bharat / videos

गोविंदा पथकांनी सामाजिक भान जपत साजरी केली जन्माष्टमी

मुंबई - यावर्षीच्या कृष्ण जन्माष्टमी उत्सवावर कोरोनाचा परिणाम झाला आहे. दरवर्षी थाटामाटात साजरा होणार हा उत्सव यंदा अवघ्या पाच माणसांच्या उपस्थितीत करण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे मुंबईत अनेक दहीहंडी रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे दहीहंडी फोडणाऱया बालगोपाळांच्या गोविंदा पथकांच्या आनंदात विरजण पडले आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी गोविंदा पथकांशी संवाद साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details