महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेण्यामागे अदृश्य कारण -भुजबळ - Maharashtra to Gujarat
येवला (नाशिक) - अनेक महाराष्ट्रातील गोष्टी या दिल्लीला व गुजरातला हलवण्यात आल्या असून त्यांना गुजरात हे महामुंबई करायचे असून यामागे अदृश्य कारण असल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज रविवार (दि. 18 सप्टेंबर)रोजी येवला येथे पत्रकारांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST