रिसोडचा बालाजी साखर कारखाना सुरू करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी - स्वाभिमानी शेतकरी संघटना
रिसोड तालुक्यातील बंद असलेला बालाजी साखर कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रिसोडचा बालाजी साखर कारखाना सुरू करावा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
वाशिम -रिसोड तालुक्यातील बालाजी साखर कारखाना सध्या बंद आहे. हा कारखाना सुरू करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रिसोड-मालेगाव रस्त्यावर केशव नगर येथे बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावून हे आंदोलन करण्यात आले.
रिसोडचा बालाजी साखर कारखाना सुरू करावा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी