चोरट्याने गोठ्यातील २१ शेळ्या चोरून नेल्याने महिलेवर आर्थिक संकट - वर्धा
कारंजा तालुक्यातील पिपरी येथे पहाटेच्या सुमारास घराशेजारी असलेल्या गोठ्यातून 21 बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. या घटनेने महिलेच्या उदरनिर्वाहाचा एकमेक साधन असलेला शेळी पालनाचा व्यवसाय संकटात आला आहे.

बकऱ्या चोरीला गेल्या ती जागा
वर्धा -कारंजा तालुक्यातील पिपरी येथे पहाटेच्या सुमारास घराशेजारी असलेल्या गोठ्यातून 21 बकऱ्या चोरीला गेल्या आहेत. या घटनेने महिलेच्या उदरनिर्वाहाचा एकमेव साधन असलेला शेळी पालनाचा व्यवसाय संकटात आला आहे. शेती असून वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पडीक आहे. यामुळे शेळीपालनातून कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या सुरजूसे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आले.
कारंजा येथे बकऱ्यांचा चोरी