ठाणे -बुधवारी (आज) सकाळपासून धो-धो बरसणाऱ्या पावसाने ठाणे शहरात अनेक भागात पाणी साचले होते. पाणी साचू नये यासाठी सूचना देवूनही प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे झालेल्या पावसात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. ही बाब निदर्शनास येताच महापौर नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना धारेधर धरले. संपूर्ण पावसाळाभर आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्याबाबतचे निर्देश दिले.
ठाण्याच्या महापौरांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर - ठाणे महानगरपालिका महापौर
पाणी साचू नये यासाठी सूचना देवूनही प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे झालेल्या पावसात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. ही बाब निदर्शनास येताच महापौर नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना धारेधर धरले. संपूर्ण पावसाळाभर आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्याबाबतचे निर्देश दिले.
महापौर पाहणी