सोलापूर - नव्याने काढलेला आर्यन साखर कारखाना या सत्ताधाऱ्यांना नीट चालवता येत नाही. शेतकऱ्यांची बिले देता आली नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांच्यावर निशाणा साधला. आधीच्या लोकांनी सुरू केलेल्या भोगावती साखर कारखान्याची सुद्धा यांनी वाट लावली. कारखाना चालवण्याची यांच्यात धमक नसल्याचेही पवार म्हणाले.
हेही वाचा - हर्षवर्धन जाधवांना 'ते' विधान भोवले; आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल