पंढरपूर पूरमय; सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी लोकांची धावपळ सुरू
वीर आणि उजनी धरणातून सोडलेले पाणी आता पंढरपूर तालुक्यात शिरले आहे.पाणी शहरात शिरल्यामुळे सुस्ते येथील जवळपास अडीचशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
पंढरपुर पुरमय
सोलापूर - जिल्ह्यातील वीर आणि उजनी धरणातून सोडलेले पाणी आता पंढरपूर तालुक्यात शिरले आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. दरम्यान, नागरिकांची सुरक्षित ठिकाण गाठण्यासाठी धावपळ सुरु आहे.